शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

रिसोड, कारंजात शांतता; आरोपींची धरपकड सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 16:30 IST

३१ जानेवारी रोजी रिसोड येथे आणखी दोघांना ताब्यात घेतले असून, दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी) या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व अन्य काही संघटनांनी २९ जानेवारी रोजी पुकारलेल्या बंददरम्यान रिसोडकारंजा शहरात दगडफेक करणाºयांची धरपकड सुरूच आहे. ३१ जानेवारी रोजी रिसोड येथे आणखी दोघांना ताब्यात घेतले असून, दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे. सुधारीत नागरिकत्व कायदा हा संविधानविरोधी असल्याने सदर कायदा रद्द करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चा व अन्य काही संघटनांनी २९ जानेवारी रोजी रिसोड व कारंजा शहरात बंद पुकारला होता. मोर्चादरम्यान कारंजा व रिसोड शहरात दुकानांवर तसेच वाहनांवर दगडफेक झाल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणात सहभाग असणाºयांची धरपकड सुरू झाली असून, ३० जानेवारी रोजी रिसोड येथे ८ तर कारंजा येथे १३ जणांना अटक केली होती. ३१ जानेवारी रोजी रिसोड शहरातून आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. रिसोड येथून ताब्यात घेतलेल्या आरोपींची एकूण संख्या आता १० झाली असून, यामध्ये चार अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. कारंजा व रिसोड शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रिसोड शहरात एकूण १४ ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला असून तीन पेट्रोलिंग वाहने कार्यरत आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाRisodरिसोड