शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

वाशिम जिल्ह्यात खरिपातील गळिताच्या पेऱ्यात लक्षणीय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 14:48 IST

गळीत पिकांचे सरासरी क्षेत्र ७४८ हेक्टर असताना यंदा केवळ ३३६ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढल्याने शेतकºयांनी गळीत पिकांच्या पेºयाकडे पाठ केली आहे. सोयाबीन हे तेलवाण वगळता तीळ, सूर्यफूल आदि गळीत पिकांचे सरासरी क्षेत्र ७४८ हेक्टर असताना यंदा केवळ ३३६ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. खरीप हंगामात साधारणपणे पावसाचा आधार मिळत असल्याने तीळ, सूर्यफुल, भुईमुग या गळीत पिकांची पेरणी करण्यात येते. पावसामुळे शेतकºयांना या पिकांपासून बºयापैकी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असते. वाशिम जिल्ह्यातही साधारण १५ वर्षांपूर्वी सूर्यफुल, भुईमुग आणि तीळ या खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात व्हायची; परंतु जंगलाचे प्रमाण घटल्याने वन्यप्राण्यांचा शेतशिवारात धुडगुस सुरू झाला. हरीण, निलगाय, रानडुकरासह इतर वन्यप्राणी गळीताच्या पिकांवर ताव मारून शेतकºयांचे नुकसान करू लागले. त्यातच वातावरणातील बदलामुळे या पिकांच्या उत्पादनाची फारसी शाश्वतीही शेतकºयांना राहिली नाही. त्यामुळे शेतकºयांनी खरीप हंगामातील गळीत पिकांकडे हळूहळू पाठ करायला सुरुवात केली. यंदाच्या खरीप हंगामात सूर्यफुलाची पेरणी अवघ्या ८ हेक्टरवर, तर तिळाची पेरणी अवघ्या १३९ हेक्टरवर करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर गळीत पिकांची पेरणी १८९ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली असून, यात सर्वाधिक प्रमाण कराळाचे आहे. भुईमुगाचा पेरा निरंकवन्यप्राण्यांचा शेतशिवारातील धुमाकूळ, तसेच वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे नगण्य दर आदि कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी खरीप हंगामातील भुईमुगाचा पेराच बंद केला आहे. भुईमुगाच्या ऐवजी कमी खर्चाचे आणि कमी जोखमीचे पीक म्हणून शेतकºयांनी सोयाबीनकडे कल केला आहे. परिणामी यंदाही वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात एक हेक्टर क्षेत्रावरही भुईमुगाची पेरणी झाली नसल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती