शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

दुकानाला आग; तीन लाखांचे नुकसान

By admin | Updated: May 12, 2015 01:21 IST

शिवाजी चौकातील घटना; मिठाईचे दुकान खाक.

वाशिम : स्थानिक बालूचौक स्थित बाबूलाल हलवाई या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिठाईच्या दुकानाला आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. सदर घटनेत मिठाईचे दुकान आगित भस्म झाले असून, सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानाचे संचालक राजू उदासी यांनी दिली. सोमवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास बालू चौक परिसरात सफाई कामगार परिसराची स्वच्छता करताना बाबूलाल हलवाई यांच्या दुकानातून धूर निघत असल्याचे दिसून आले. हे त्यांनी पाहताच न.प.अग्निशामक दलाचे दिनकर सुरोशे यांना भ्रमणध्वनीवर कळविले. सुरोशे यांनी त्वरित न.प.ची अग्निशामक गाडी व आपला ताफा घेऊन घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. आग विझविताना अग्निशामक वाहनाचे चालक दिनकर सुरोशे यांच्या पायावर काच पडल्यामुळे ते जखमी झाले तर त्यांचे सहकारी फायरमन अब्दुल रियाहत यांना सुद्धा मार लागला. अग्निशामक दलाचे दिनेश तिवारी व सोनु सुरोशे यांनीसुद्धा आग विझविण्यात सहकार्य केले. अग्निशामक दल वेळेवर घटनास्थळी पोहोचल्यामुळे परिसरातील अन्य दुकाने आगीपासून वाचलीत. या आगीमुळे दुकानातील संपूर्ण फर्निचर, फ्रीज, पंखे, शोकेस आदी सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.