शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

भरउन्हात शेतकºयांचे ‘शोले’ आंदोलन

By admin | Updated: May 4, 2017 19:11 IST

शेतकºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ आंदोलन ४ मे रोजी भरउन्हात दुपारी १ वाजताच्या दरम्यान केले.

शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैननजिक वसारी येथील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून ह्यशोलेह्ण आंदोलन ४ मे रोजी भरउन्हात दुपारी १ वाजताच्या दरम्यान केले. पाण्याच्या टाकीवर घोषणा करुन त्यांनी यावेळी सर्वाचे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांवर संकटांची मालीका सुरु असतांना शासनाच्यावतिने शेतकऱ्यांकडे लक्ष केंद्रीत केल्या जात नसल्याचा रोष यावेळी शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, स्वामीनाथन आयोग लागू करा व शेतमालाला हमी भाव देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह ईतर मागण्यासाठी वसारी येथील शेतकऱ्यांनी शोले आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवरुन विविध मागण्यांची घोषणाबाजी करीत लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांच्यावतिने देणयात आला. या आंदोलनामध्ये दामोदर इंगोले, प्रदिप मोरे, गजानन देशमुख, अवी बिल्लारी, रोहीत माने, रवी शिंदे, वैभव जाधव, गोरख बोरकर, अजय इंगोले, अमोल बळी, भगवान जाधव, संतोष जाधव, शरद कोरडे यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश होता.