शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई :  केवळ ३४ हजार विद्यार्थ्याचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:51 IST

आजवर केवळ ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

वाशिम: आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी २.९१ लाख आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पहिल्या लॉटरी पद्धतीत १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. तथापि, कोरोना परिस्थितीमुळे प्रवेश प्रक्रिया प्रभावित झाली असून, आजवर केवळ ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. आरटीई अंतर्गत राज्यात ९३३१ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, मोफत प्रवेशासाठी १ लाख १५ हजार ४५५ जागा राखीव आहेत. यासाठी राज्यात दोन लाख ९१ हजार ३६८ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीतून मार्च महिन्यात एक लाख ९२६ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियाही प्रभावित झाली असून, यावर्षी शाळास्तरावरच कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर थेट प्रवेश देण्यात येत आहेत. परंतू, या प्रक्रियेलाही पालकांचा फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून येते. १७ आॅगस्टपर्यंत केवळ ३४ हजार ५६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ५३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा