शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आरटीई :  केवळ ३४ हजार विद्यार्थ्याचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:51 IST

आजवर केवळ ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

वाशिम: आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी २.९१ लाख आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पहिल्या लॉटरी पद्धतीत १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. तथापि, कोरोना परिस्थितीमुळे प्रवेश प्रक्रिया प्रभावित झाली असून, आजवर केवळ ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. आरटीई अंतर्गत राज्यात ९३३१ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, मोफत प्रवेशासाठी १ लाख १५ हजार ४५५ जागा राखीव आहेत. यासाठी राज्यात दोन लाख ९१ हजार ३६८ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीतून मार्च महिन्यात एक लाख ९२६ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियाही प्रभावित झाली असून, यावर्षी शाळास्तरावरच कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर थेट प्रवेश देण्यात येत आहेत. परंतू, या प्रक्रियेलाही पालकांचा फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून येते. १७ आॅगस्टपर्यंत केवळ ३४ हजार ५६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ५३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा