शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आरटीई :  केवळ ३४ हजार विद्यार्थ्याचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:51 IST

आजवर केवळ ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

वाशिम: आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी २.९१ लाख आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पहिल्या लॉटरी पद्धतीत १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. तथापि, कोरोना परिस्थितीमुळे प्रवेश प्रक्रिया प्रभावित झाली असून, आजवर केवळ ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. आरटीई अंतर्गत राज्यात ९३३१ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, मोफत प्रवेशासाठी १ लाख १५ हजार ४५५ जागा राखीव आहेत. यासाठी राज्यात दोन लाख ९१ हजार ३६८ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीतून मार्च महिन्यात एक लाख ९२६ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियाही प्रभावित झाली असून, यावर्षी शाळास्तरावरच कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर थेट प्रवेश देण्यात येत आहेत. परंतू, या प्रक्रियेलाही पालकांचा फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून येते. १७ आॅगस्टपर्यंत केवळ ३४ हजार ५६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ५३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा