शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

वाशिम जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक शौचालयांचे लक्ष्य असलेल्या ९४ ग्रामपंचायतींना रेड अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 19:03 IST

वाशिम: जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास अडसर ठरणा‍ºया २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष  हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्दे जिल्हयामध्ये एकुण २४४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाला असून जिल्ह्यातील वैयक्तीक शौचालयांची संख्या ७६ टक्के इतकी झालेली आहेत. बाकी राहिलेल्या कामाचे दररोजचे, हप्त्याचे व महिन्याचे नियोजन करण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्राव्दारे देण्यात आल्या आहेत. 

वाशिम: जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास अडसर ठरणा‍ºया २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष  हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. २०० पेक्षा अधिक शोचालय बांधकामांचे उद्दीष्ट बाकी असलेल्या ९४ सरपंचांना लाल सहिचे पत्र पाठवून कलम ३९ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सन २००० पासून जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा वापर करण्याचा कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. ९ आॅगस्ट २०१५ पासून संपूर्ण स्वच्छतेची आॅगस्ट क्रांती हे अभियान सुरु करुन कार्यक्रमास गती देण्यात आली. गेल्या दोन वर्षामध्ये जिल्ह्यात जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात महीला मेळावे, गृहभेटी, रॅली, एलईडी व्हॅन, याव्दारे तसेच कलावंतांमार्फत जनजागरण प्रभात फेºयांमुळे वैयक्तीक शौचालय बांधकामाची व वापराची आवश्यकता याचे महत्व जनतेला पटवुन देण्यात आलेले आहे. परिणामी, जिल्हयामध्ये एकुण २४४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाला असून जिल्ह्यातील वैयक्तीक शौचालयांची संख्या ७६ टक्के इतकी झालेली आहे. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष योगदान दिल्यामुळे जिल्हा हगणदरीमुक्तीकडे  वाटचाल करीत आहे.असे असताना २४७ ग्रा. पं. मध्ये या दोन वर्षात शौचालय कामाची प्रगती मंदावली असून यास गती मिळण्याकरिता सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षांनी गृहभेटी देवून ग्रामस्थांना प्रेरीत करण्याचे आवाहन करण्यात आले. बाकी राहिलेल्या कामाचे दररोजचे, हप्त्याचे व महिन्याचे नियोजन करण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्राव्दारे देण्यात आल्या आहेत. 

...तर सरपंचांवर कलम ३९ अंतर्गत कारवाई!विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गाव हगणदरीमुक्त करुन दिलेल्या उद्दिष्टानुसार काम न करणाºया ग्रामपंचायतींवर कलम ३९ अन्वये कारवाई करण्याचा सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात या कार्यक्रमामध्ये सहभागी होवुन वैधानिक जबाबदारी पार पाडण्यात कसुर करणाºया ग्रामपंचायतींवर कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिम