शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

वाशिम जिल्ह्यात ‘जलयुक्त'च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:55 IST

वाशिम : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली.

- दादाराव गायकवाड वाशिम : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात तीन वर्षांत १२ हजार ६४० कामे प्रस्तावित असताना कोट्यवधी रुपये खर्चून ११ हजार ३६ कामे करण्यात आली; परंतु या कामाचा फारसा फायदा झाला नसून, वॉटर न्यूट्रल झालेल्या गावांतही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे ‘जलयुक्त‘च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.आखतवाड्यात आदर्शजलयुक्त शिवार अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील आखतवाडा येथे २०१५-१६ मध्ये सिमेंट नालाबांधाचे काम करण्यात आले. एकूण १२० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेल्या या कामामुळे २.३६ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होऊन ४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले, तसेच विहिरींच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली. या कामाचा मोठा फायदा सिंचनासाठी झाल्याचे मत आखतवाडा येथील शेतकरी सहदेव आठवे यांनी व्यक्त केले.मंगरुळपीर तालुक्यात जलयुक्तची अनेक कामे अर्धवट आहेत, तर काही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला नाहीच, शिवाय शासनाच्या निधीचाही अपव्यय झाला. कृषी विभागाने ही कामे पुन्हा करावी, अशी आमची मागणी आहे- गणेश पवार, शेतकरीजलयुक्त शिवार अभियानांतर्गत कारंजातील भामदेवी शिवारात ११.२१ हेक्टरवर सलग समतल चर खोदलने वाहून जाणारे पाणी चरामध्ये मुरले आणि या शिवारातील शेत स. नं. ४९५ मधील माझ्या मालकीच्या १.२५ हे. आर. जमिनीती विहिरीच्या पातळीत मोठी वाढ झाली.

- संजय ढवक, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार