शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

वाशिम जिल्ह्यात ‘जलयुक्त'च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:55 IST

वाशिम : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली.

- दादाराव गायकवाड वाशिम : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात तीन वर्षांत १२ हजार ६४० कामे प्रस्तावित असताना कोट्यवधी रुपये खर्चून ११ हजार ३६ कामे करण्यात आली; परंतु या कामाचा फारसा फायदा झाला नसून, वॉटर न्यूट्रल झालेल्या गावांतही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे ‘जलयुक्त‘च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.आखतवाड्यात आदर्शजलयुक्त शिवार अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील आखतवाडा येथे २०१५-१६ मध्ये सिमेंट नालाबांधाचे काम करण्यात आले. एकूण १२० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेल्या या कामामुळे २.३६ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होऊन ४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले, तसेच विहिरींच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली. या कामाचा मोठा फायदा सिंचनासाठी झाल्याचे मत आखतवाडा येथील शेतकरी सहदेव आठवे यांनी व्यक्त केले.मंगरुळपीर तालुक्यात जलयुक्तची अनेक कामे अर्धवट आहेत, तर काही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला नाहीच, शिवाय शासनाच्या निधीचाही अपव्यय झाला. कृषी विभागाने ही कामे पुन्हा करावी, अशी आमची मागणी आहे- गणेश पवार, शेतकरीजलयुक्त शिवार अभियानांतर्गत कारंजातील भामदेवी शिवारात ११.२१ हेक्टरवर सलग समतल चर खोदलने वाहून जाणारे पाणी चरामध्ये मुरले आणि या शिवारातील शेत स. नं. ४९५ मधील माझ्या मालकीच्या १.२५ हे. आर. जमिनीती विहिरीच्या पातळीत मोठी वाढ झाली.

- संजय ढवक, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार