शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

वाशिम जिल्ह्यात ‘जलयुक्त'च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:55 IST

वाशिम : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली.

- दादाराव गायकवाड वाशिम : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात तीन वर्षांत १२ हजार ६४० कामे प्रस्तावित असताना कोट्यवधी रुपये खर्चून ११ हजार ३६ कामे करण्यात आली; परंतु या कामाचा फारसा फायदा झाला नसून, वॉटर न्यूट्रल झालेल्या गावांतही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे ‘जलयुक्त‘च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.आखतवाड्यात आदर्शजलयुक्त शिवार अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील आखतवाडा येथे २०१५-१६ मध्ये सिमेंट नालाबांधाचे काम करण्यात आले. एकूण १२० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेल्या या कामामुळे २.३६ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होऊन ४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले, तसेच विहिरींच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली. या कामाचा मोठा फायदा सिंचनासाठी झाल्याचे मत आखतवाडा येथील शेतकरी सहदेव आठवे यांनी व्यक्त केले.मंगरुळपीर तालुक्यात जलयुक्तची अनेक कामे अर्धवट आहेत, तर काही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला नाहीच, शिवाय शासनाच्या निधीचाही अपव्यय झाला. कृषी विभागाने ही कामे पुन्हा करावी, अशी आमची मागणी आहे- गणेश पवार, शेतकरीजलयुक्त शिवार अभियानांतर्गत कारंजातील भामदेवी शिवारात ११.२१ हेक्टरवर सलग समतल चर खोदलने वाहून जाणारे पाणी चरामध्ये मुरले आणि या शिवारातील शेत स. नं. ४९५ मधील माझ्या मालकीच्या १.२५ हे. आर. जमिनीती विहिरीच्या पातळीत मोठी वाढ झाली.

- संजय ढवक, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार