शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

वाशिम जिल्ह्यात ‘जलयुक्त'च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:55 IST

वाशिम : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली.

- दादाराव गायकवाड वाशिम : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात तीन वर्षांत १२ हजार ६४० कामे प्रस्तावित असताना कोट्यवधी रुपये खर्चून ११ हजार ३६ कामे करण्यात आली; परंतु या कामाचा फारसा फायदा झाला नसून, वॉटर न्यूट्रल झालेल्या गावांतही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे ‘जलयुक्त‘च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.आखतवाड्यात आदर्शजलयुक्त शिवार अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील आखतवाडा येथे २०१५-१६ मध्ये सिमेंट नालाबांधाचे काम करण्यात आले. एकूण १२० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेल्या या कामामुळे २.३६ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होऊन ४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले, तसेच विहिरींच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली. या कामाचा मोठा फायदा सिंचनासाठी झाल्याचे मत आखतवाडा येथील शेतकरी सहदेव आठवे यांनी व्यक्त केले.मंगरुळपीर तालुक्यात जलयुक्तची अनेक कामे अर्धवट आहेत, तर काही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला नाहीच, शिवाय शासनाच्या निधीचाही अपव्यय झाला. कृषी विभागाने ही कामे पुन्हा करावी, अशी आमची मागणी आहे- गणेश पवार, शेतकरीजलयुक्त शिवार अभियानांतर्गत कारंजातील भामदेवी शिवारात ११.२१ हेक्टरवर सलग समतल चर खोदलने वाहून जाणारे पाणी चरामध्ये मुरले आणि या शिवारातील शेत स. नं. ४९५ मधील माझ्या मालकीच्या १.२५ हे. आर. जमिनीती विहिरीच्या पातळीत मोठी वाढ झाली.

- संजय ढवक, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार