शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘जलदूत’ करणार पाण्याच्या वापराविषयी जनजागृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:11 IST

जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर १२ असे एकूण ६० जलदुतांची निवड केली जाणार असून, २१ मे पर्यंत इच्छूक उमेदवारांकडून जिल्हा प्रशासनातर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाण्याचा वापर काटकसरीने व नियोजनपुर्वक कसा करावा, यासंदर्भात जलदुतांमार्फत जनजागृती केली जाणार आहे. तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यात १२ जलदूतांची निवड केली जाणार आहे.   जलदूत पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवाशी असावा व किमान १२ वी किंवा पदविका उत्तीर्ण असावा.

वाशिम : वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग व अनियमित पर्जन्यमान यामुळे भविष्यात उपलब्ध पाण्यावरील ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणी सर्व वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेच्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने व नियोजनपुर्वक कसा करावा, यासंदर्भात जलदुतांमार्फत जनजागृती केली जाणार आहे. यासाठी वाशिम जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर १२ असे एकूण ६० जलदुतांची निवड केली जाणार असून, २१ मे पर्यंत इच्छूक उमेदवारांकडून जिल्हा प्रशासनातर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत.

विविध कारणांमुळे उपलब्ध पाण्याची कमतरता जाणवत आहे. समाजात जलजागृती व जलसाक्षरता निर्माण होण्याची गरज असून, वाशिम जिल्ह्यात तालुका स्तरावरील जलदूतांची निवड करून जनजागृती केली जाणार आहे. तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यात १२ जलदूतांची निवड केली जाणार आहे.  जलदूत पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवाशी असावा व किमान १२ वी किंवा पदविका उत्तीर्ण असावा. संगणकीय ज्ञान आवश्यक. तसेच प्रवास, सुक्ष्म निरिक्षण व निरिक्षणाचे विश्लेषन तसेच निष्कर्षात्मक मांडणी करण्याची आवड व कौशल्य असावे. जलविषयक शासकीय, अशासकीय किंवा समाजसेवी संस्थांशी संबंधित प्रशिक्षक असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. जलसंधारणाबाबत पुरेसे ज्ञान असावे. निवडीमध्ये महिलांनादेखील प्राधान्य दिले जाईल. अर्ज करण्यासंदर्भात अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जलसंपदा विभागाने कळविले.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी