शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

‘संग्राम’च्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद

By admin | Updated: February 28, 2015 00:42 IST

ग्रामपंचायत पातळीवर संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) प्रकल्पाची अंमलबजावणी.

वाशिम : राज्यात ग्रामपंचायत पातळीवर संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) प्रकल्पाची अंमलबजावणी व अनुषंगिक सेवा देण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर दरमहा ८ हजार रुपये आणि इतर बाबींसाठी ४५00 रूपयांची तरतूद करण्याचे निर्देश शासनाने २६ फेब्रुवारी रोजी दिले. पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करणे, कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे सर्व राज्यात ह्यई-पंचायतह्ण हा उपक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्रात हा प्रकल्प ह्यसंग्रामह्ण (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) या नावाने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ह्यमहा-ऑनलाईनह्ण (महाराष्ट्र शासन व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांची सहभागीदारी कंपनी) या यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. महा-ऑनलाईनद्वारे मोबदल्याच्या स्वरुपात पंचायतराज संस्थांना सेवा दिली जाते. इ-पंचायत प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून वेगळ्या निधीची तरतूद नसल्याने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तेराव्या वित्त आयोगाचा निधी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाने यापूर्वी दिलेल्या आहेत. तेराव्या वित्त आयोगाचा कालावधी ३१ मार्च २0१५ पर्यंत असल्याने, प्रकल्प अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने २६ फेब्रुवारी रोजी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ग्रामपंचायत पातळीवर संग्राम प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये व सेवा कराची रक्कम ग्राम पंचायतीच्या हिश्यातून जिल्हा परिषद स्तरावर राखून ठेवण्यात आलेली आहे. या रकमेचा १ जानेवारी ते ३१ मार्च २0१५ या कालावधीकरिता कसा विनियोग करावा, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त निधीचे नियोजन करावे लागणार आहे.