शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ची अंमलबजावणी संथ गतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:52 IST

वाशिम : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची आखणी केली; मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे या योजनेची जिल्ह्यात फारच संथ गतीने अंमलबजावणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष ग्रामीण भागात विकासकामांना खीळ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची आखणी केली; मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे या योजनेची जिल्ह्यात फारच संथ गतीने अंमलबजावणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातील मजुरांना शाश्वत रोजगाराची हमी मिळावी, यासाठी १९७७ च्या अधिनियमानुसार महाराष्ट्र रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली. या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट शासनाने बाळगले होते. पुढे या योजनेत गरजेनुसार बदल करून रस्ते, पाझर तलाव, गावतलाव, फलोत्पादन कार्यक्रम, जवाहर विहीर, सिंचन विहीर अशी विविध कामे घेण्यात आली. २०१६ मध्ये पुन्हा सुधारणा करीत शासनाने मनरेगांतर्गत योजनेच्या कार्यपद्धतीत बदल केला व वैयक्तिक लाभाची कामे प्राधान्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची ११ कामे राबविण्यात येणे अपेक्षित आहे. त्यात अहल्यादेवी सिंचन विहिरी, अमृतकुंड शेततळे, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव तलाव, अंकुर रोपवाटिका, नंदनवन वृक्ष लागवड व समृद्ध ग्राम योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी होती; मात्र वाशिम जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची अंमलबजावणी फारच संथ गतीने सुरू असून, प्रशासनाची उदासीनता त्यासाठी कारणीभूत मानली जात आहे. 

समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत वाशिम जिल्ह्यातील सर्वच गावांचा समावेश असून शोषखड्डे, वृक्ष लागवड, रोपवाटिका विकसित करणे ही कामे सुरू आहेत. इतर कामेही प्राधान्याने हाती घेतली जातील. कामांची गती वाढविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. - सुनील कोरडेउपजिल्हाधिकारी, रोहयो, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग