शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By नंदकिशोर नारे | Updated: March 28, 2023 13:45 IST

जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचन प्रकल्प उभारल्या गेले व काही प्रकल्प निर्माणाधीन आहेत. 

वाशिम : प्रकल्पग्रस्तांना न्याय हक्कासाठी बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्यावतीने २८ मार्च रोजी महामोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात हजारो शेतकऱ्यांसह महिला सहभागी झाल्या होत्या. शेतकरी नेते माणिकराव गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचन प्रकल्प उभारल्या गेले व काही प्रकल्प निर्माणाधीन आहेत. 

सन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकल्पांकरीता ज्या शेतकऱ्यांनी जगण्याचे एकमेव साधन असलेली जमीन दिली. त्यांना अद्यापही योग्य तो मोबदला मिळाला नाही, तसेच सरळ खरेदी पद्धतीने ३९ हजार रुपये प्रति एकर ते २ लाख रुपये प्रति एकर या प्रमाणे अत्यल्प दराने सरळ खरेदी पद्धतीने जमिनी संपादित केल्या. देण्यास विरोध करणाऱ्या शेतकरी यांना जास्त दराने २० लक्ष रुपये एकराने मोबदला देण्यात आला. 

विशेष म्हणजे ज्या भू-धारकांनी शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देवून जमीनी दिल्या त्यांच्यावर सरळ खरेदी पद्धतीने अत्यल्प दराने जमीनी खरेदी करून प्रकल्प ग्रस्तांचे आतोनात नुकसान झाले. त्यामुळे सरळ खरेदी धारकरांमध्ये प्रचंड असंतोष असल्या कारणाने न्याय मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा महामोर्चा काढण्यात आला होता.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्टैंड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

प्रकल्पग्रस्तांच्या लक्षवेधी मागण्यासन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत सरळ खरेदीधारक शेतक-यांना सन २०१३ च्या कायदयानुसार वाढीव मोबदला देणे. प्रकल्पग्रस्तांचे ५ टक्यांचे समांतर आरक्षणामध्ये वृध्दी करुन १५ टक्के करण्यात यावे तसेच महाराष्ट्र पुर्नवसन कायद्याप्रमाणे विस्थापीत कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय, निमशासकीय सेवेत समावुन घेणे, तसेच शासकीय सेवेत सामावुन घेणे शक्य नसल्यास प्रकल्पग्रस्तास एकरकमी २० लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे. 

टॅग्स :washimवाशिम