शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

१३ वषार्पुर्वी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावाचा प्रश्न अंधातरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:21 IST

शेलुबाजार  : येथून जवळच असलेल्या  पिंप्री अवगण व पिंप्री खु येथील शेतकºयांसाठी शेती सिंचनासाठी लाभदायक ठरलेला तलाव मागील १३ वषार्पासून फुटलेल्याच परिस्थितीत पडून आहे , त्यामुळे त्या भागातील शेतकºयांना शेती सिंचनाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे .

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार  : येथून जवळच असलेल्या  पिंप्री अवगण व पिंप्री खु येथील शेतकºयांसाठी शेती सिंचनासाठी लाभदायक ठरलेला तलाव मागील १३ वषार्पासून फुटलेल्याच परिस्थितीत पडून आहे , त्यामुळे त्या भागातील शेतकºयांना शेती सिंचनाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे . या तलावाची दुरुस्ती यावर्षी तरी करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.     सन २००५ साली एकाच रात्री सदर तलाव भरुन ओव्हर फ्लो झाला होता . त्यावेळी तलावाच्या भिंतीवर असलेल्या मोठ मोठ्या वृक्षाच्या मुळा तलावाच्या भिंतीत पसरलेल्या असल्याने तलावाच्या भिंतीला मध्यभागी तडा जावून तलाव फुटले होत.े तेव्हापासून सदर तलाव आहे त्याच परिस्थितीत पडून आहे.  त्या तलावाचे फुटलेले तोंड बंद करुन पुन्हा शेतकºयांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी वारंवार करण्यात आली , परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे . गेल्यावर्षी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई होती.  त्या पार्श्वभूमीवर यावर्षी जलयुक्त शिवार अंतर्गत कामे सुरु आहे . याच अभियानअंतर्गत या तलावाचे फुटलेले तोंड बंद करुन कोरडवाहू शेती करणाºया शेतकºयांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी होत आहे. मागील १३ वर्षात या तलावाच्या दुरुस्तीकरिता कोणीच प्रयत्न केले नाही ही बाब जिल्हा प्रशासनावर संताप व्यक्त करणारी आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करुन तलाव निमीर्ती केली जाते , परंतु दोन गावातील शेतकºयांना वरदान ठरलेल्या तलाव  पुन्हा दुरुस्त करुन कोरडवाहू शेतीला सिंचनाखाली आणण्यासाठी संबधीत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.   पिंप्री अवगण हे गाव टॅकरग्रस्त गाव असून या गावाचा जलयुक्त शिवार अभिमान सहभागी करुन घ्यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी