शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

वाशिम शहरातील विविध भागात नागरीकांना नळावाटे गढुळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:01 IST

वाशिम : शहरातील विविध भागात नळावाटे नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र विविध प्रभागात दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढुळ असलेले हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देपावसाळ्यात पाण्याची सरासरी कमी झाल्यामुळे एकबुर्जी जलाशयात पाण्याची पातळी कमी आहे.अशातच शहरातील काही प्रभागात गढुळ व दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात आहे. हे पाणी पिल्यामुळे नागरीकांना विविध आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

वाशिम : शहरातील विविध भागात नळावाटे नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र विविध प्रभागात दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढुळ असलेले हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे  पाण्याची पातळी खालावली असल्याने हा परिणाम असल्याचे बोलल्या जाते. 

    शहरातील विविध प्रभागात नागरीकांनी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागामार्फत पाईपलाईनव्दारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पावसाळ्यात पाण्याची सरासरी कमी झाल्यामुळे एकबुर्जी जलाशयात पाण्याची पातळी कमी आहे.  त्यामुळे विविध प्रभागातील नागरीकांना आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.  त्यामुळे नागरीकांना हे पाणी साठवून ठेवावे लागते.  अशातच शहरातील काही प्रभागात गढुळ व दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास येत आहेण्. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी कसे वापरावे असा प्रश्न नागरीकांसमोर उभा आह.  शहरातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही गेल्या कित्येक वषार्पासून बदलली गेली नसल्यामुळे ती ठिकठिकाणी गंजुन खराब झाली आहे. शहरात गेल्या अनेक वषार्पासून भुयारी गटार योजनेचे काम सुरु असून त्यामुळे ठिकठिकाणी नाल्या व रस्ते खोदण्यात आले होते. या खोदकामामुळे अनेक ठिकाणची नळाची पाईपलाईन उध्दवस्त झाली असून नागरीकांना ती स्वतरू दुरुस्त करावी लागत आहेण् अनेक ठिकाणी लोखंडी व काही ठिकाणी पीव्हीसी पाईनलाईन असल्यामुळे ही पाईपलाईन वारंवार फुटते. अशातच काही ठिकाणी ही पाईपलाईन नालीमधून गेल्यामुळे पाईपलाईन फुटल्यास नालीमधील घाण पाणी या पाईपलाईनमध्ये घुसतेण् हे घाणमिश्रीत पाणी पिल्यामुळे नागरीकांना विविध आजाराचा सामना करावा लागतोण् अशातच गेल्या काही दिवसांपासून शहरात ठिकठिकाणच्या प्रभागात नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे.  या पाण्याला एक प्रकारचा घाण दर्प असल्याचा अनुभव नागरीकांना येत असून हे पाणी पिल्यामुळे नागरीकांना विविध आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे त्वरीत लक्ष देवून नागरीकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी