शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरातील विविध भागात नागरीकांना नळावाटे गढुळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:01 IST

वाशिम : शहरातील विविध भागात नळावाटे नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र विविध प्रभागात दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढुळ असलेले हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देपावसाळ्यात पाण्याची सरासरी कमी झाल्यामुळे एकबुर्जी जलाशयात पाण्याची पातळी कमी आहे.अशातच शहरातील काही प्रभागात गढुळ व दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात आहे. हे पाणी पिल्यामुळे नागरीकांना विविध आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

वाशिम : शहरातील विविध भागात नळावाटे नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र विविध प्रभागात दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढुळ असलेले हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे  पाण्याची पातळी खालावली असल्याने हा परिणाम असल्याचे बोलल्या जाते. 

    शहरातील विविध प्रभागात नागरीकांनी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागामार्फत पाईपलाईनव्दारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पावसाळ्यात पाण्याची सरासरी कमी झाल्यामुळे एकबुर्जी जलाशयात पाण्याची पातळी कमी आहे.  त्यामुळे विविध प्रभागातील नागरीकांना आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.  त्यामुळे नागरीकांना हे पाणी साठवून ठेवावे लागते.  अशातच शहरातील काही प्रभागात गढुळ व दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास येत आहेण्. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी कसे वापरावे असा प्रश्न नागरीकांसमोर उभा आह.  शहरातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही गेल्या कित्येक वषार्पासून बदलली गेली नसल्यामुळे ती ठिकठिकाणी गंजुन खराब झाली आहे. शहरात गेल्या अनेक वषार्पासून भुयारी गटार योजनेचे काम सुरु असून त्यामुळे ठिकठिकाणी नाल्या व रस्ते खोदण्यात आले होते. या खोदकामामुळे अनेक ठिकाणची नळाची पाईपलाईन उध्दवस्त झाली असून नागरीकांना ती स्वतरू दुरुस्त करावी लागत आहेण् अनेक ठिकाणी लोखंडी व काही ठिकाणी पीव्हीसी पाईनलाईन असल्यामुळे ही पाईपलाईन वारंवार फुटते. अशातच काही ठिकाणी ही पाईपलाईन नालीमधून गेल्यामुळे पाईपलाईन फुटल्यास नालीमधील घाण पाणी या पाईपलाईनमध्ये घुसतेण् हे घाणमिश्रीत पाणी पिल्यामुळे नागरीकांना विविध आजाराचा सामना करावा लागतोण् अशातच गेल्या काही दिवसांपासून शहरात ठिकठिकाणच्या प्रभागात नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे.  या पाण्याला एक प्रकारचा घाण दर्प असल्याचा अनुभव नागरीकांना येत असून हे पाणी पिल्यामुळे नागरीकांना विविध आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे त्वरीत लक्ष देवून नागरीकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी