शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

गणेश विसर्जन मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST

वाशिम शहराला गणेशोत्सवाची आगळीवेगळी परंपरा लाभलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, त्या लोकमान्य टिळकांच्या हस्ते ८ फेब्रुवारी ...

वाशिम शहराला गणेशोत्सवाची आगळीवेगळी परंपरा लाभलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, त्या लोकमान्य टिळकांच्या हस्ते ८ फेब्रुवारी १९१८ रोजी वाशिममध्ये राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली होती. त्यास यंदा १०३ वर्षे पूर्ण होत आहेत. या मंडळाकडून दरवर्षी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात. यासह इतर गणेशोत्सव मंडळांकडून जनजागृतीपर कार्यक्रमांची रेलचेल असते. शेवटच्यादिवशी ट्रकवर गणेशाची मूर्ती विराजमान करून शिवाजी चाैक, बालू चाैक, राजनी चाैक, मन्नासिंह चाैक, माहुरवेस, दंडे चाैक यामार्गे बालू चाैकातील देवतलावात गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. या विसर्जन मार्गाची आजमितीस मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी भूमिगत गटार योजनेचे ‘चेंबर’ रस्त्याच्या उंचीपेक्षा अधिक वर आले आहेत. यासह ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागते. अशावेळी गणपती विसर्जन मिरवणुकीतही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेने ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.