शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींमध्ये राजकारण तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 10:39 IST

Gram Panchayt Election : या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची भूमिका नेमकी काय राहील, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर.राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय लागू केला.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून, गुलाबी थंडीत ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापत असल्याचे दिसून येते. स्थानिक पातळीवर निवडणूक स्वतंत्र आघाडी, पॅनलच्या माध्यमातून लढवायची की पक्षाच्या झेंड्याखाली? याबाबत चारही प्रमुख पक्षांत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस असे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. सर्व निवडणुका या महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविण्यात येतील, असे वरिष्ठ स्तरावरून यापूर्वीच जाहीर केलेले आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविण्यात आल्या होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक ही महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविली जाईल की नेहमीप्रमाणे स्वतंत्र पॅनल, आघाडीच्या माध्यमातून लढविली जाईल, याकडे इच्छुक उमेदवारांसह मतदारांचे लक्ष लागून आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय लागू केला. १६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकमुळे राजकीय वातावरण तापले असून, इच्छुक उमेदवारांनी ‘गॉड फादर’च्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची भूमिका नेमकी काय राहील, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. 

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक