शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

युवकांकडून रस्त्याच्या दूतर्फा दीडशे वृक्षांची लागवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 14:06 IST

वाशिम: कारंजा तालुक्यातील धोत्रा जहाँगिर येथील युवकांनी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास उराशी बाळगून तालुक्यातील माळेगाव रस्त्यावर दूतर्फा दीडशे वृक्षांची लागवड केली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: कारंजा तालुक्यातील धोत्रा जहाँगिर येथील युवकांनी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास उराशी बाळगून तालुक्यातील माळेगाव रस्त्यावर दूतर्फा दीडशे वृक्षांची लागवड केली असून, हे सर्व वृक्ष जगविण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.पर्यावरण संवर्धनाबाबत सर्वसाधारण लोक चांगलेच जागृत झाले असून, आता शासनाच्या वृक्ष लागवडीसह व्यक्तीगत आणि सामुहिक पद्धतीने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येकच तालुक्यात स्वयंसेवी संस्था आणि काही परिवार स्वयंस्फूर्तीने रोपवाटिकेतून रोपे आणत त्यांची लागवड करीत आहेत. कारंजा तालुक्यातील धोत्रा जहाँगिर येथील युवकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला असून, हे युवक गावाच्या सभोवताल प्रत्येक रस्त्यावर वृक्षांची लागवड काही दिवसांपासून करीत आहेत. या उपक्रमांतर्गत त्यांनी कारंजा तालुक्यातील माळेगाव रस्त्याच्या दूतर्फा दीडशे वृक्षांची लागवड केली आहे. या उपक्रमात प्रशांत कुºहाडे, भुषण वानखडे, स्वप्निल वानखडे,  शुभम पवार, पियुष राठोड, रोहित चव्हाण, आशिष राठोड, आर्यन जाधव, तेजस पवार, अभय जाधव, नितेश राठोड, धिरज जाधव, निलेश जाधव, दिनेश राठोड, मुकेश राठोड, इंद्रजित पवार, अभिजीत जाधव, हर्षल राठोड, पवन पवार, मिथुन पवार, हरीश जाधव आदि युवकांनी सहभाग घेतला.

टॅग्स :washimवाशिम