शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

तलाठय़ांचे लेखणी बंद आंदोलन सुरु

By admin | Updated: August 28, 2014 02:25 IST

मंगरुळपीर उपविभागातील तलाठय़ांनी २७ ऑगस्टपासुन लेखनी बंद आंदोलनाला सुरू

मंगरुळपीर : उपविभागातील तीन तलाठय़ांवर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी उपविभागातील मंगरूळपीर, कारंजा, मानोरा तालुक्यातील तलाठय़ांनी २७ ऑगस्टपासुन लेखनी बंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. मंगरूळपीर उपविभागातील कार्यरत तलाठी एम.एस.भांडे, बि.एस.खाडे, उमाली एकघरे यांचेवर अन्यायकारक निलंबनाची कारवाई करण्यात आली. संबधीत तलाठय़ावर कारवाई करतांना सादर केलेल्या निवेदनाचा विचार करण्यात आला नाही, असा आरोप तलाठी संघटनेने केला आहे. नैसर्गीक आपत्तीचे सर्व्हेक्षण हे शासन नियमाप्रमाणे चमुचे माध्यमातुन केल्या जाते. ही बाब विचारात घेण्यात आली नाही. चमुव्दारे सर्व्हेक्षण पुर्ण झाल्यावर सर्व यादय़ा प्रसिध्दीस देण्यात आल्या होत्या. आक्षेपास कालावधी देण्यात आला होता. ही बाब विचारात घेण्यात आली नाही, असा संघटनेचा आरोप आहे. सदर तलाठय़ावरील निलंबनाची कारवाई मागे न घेतल्यास संपुर्ण जिल्हय़ात लेखणी बंद आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा विदर्भ तलाठी संघाने दिला आहे.तसेच तलाठय़ावर केलेल्या कारवाईचे निलंबन मागे घ्या या मागणीसाठी कारंजा तालुक्यातील विदर्भ पटवारी संघ नागपूर च्या पदाधिकार्‍यांनी २७ ऑगस्टपासून लेखणीबंद आदोलन सुरु केले आहे. यामध्ये अध्यक्ष एल.एन.धोत्रे, उपाध्यक्ष जी.बी.मनवर, सचिव दतात्रय देशपांडे सहसचिव व्ही. झेड.राठोड व सदस्य प्रभाकर ठाकरे, संदिप गुल्हाने आदी असंख्य पटवारी कामबंद आंदोलन करुन तहसिल कार्यालय परीसरात बसले आहेत. यामुळे नागरीकांना व विद्यार्थ्यांना मिळणारे दाखल्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.