शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

तलाठय़ांचे लेखणी बंद आंदोलन सुरु

By admin | Updated: August 28, 2014 02:25 IST

मंगरुळपीर उपविभागातील तलाठय़ांनी २७ ऑगस्टपासुन लेखनी बंद आंदोलनाला सुरू

मंगरुळपीर : उपविभागातील तीन तलाठय़ांवर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी उपविभागातील मंगरूळपीर, कारंजा, मानोरा तालुक्यातील तलाठय़ांनी २७ ऑगस्टपासुन लेखनी बंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. मंगरूळपीर उपविभागातील कार्यरत तलाठी एम.एस.भांडे, बि.एस.खाडे, उमाली एकघरे यांचेवर अन्यायकारक निलंबनाची कारवाई करण्यात आली. संबधीत तलाठय़ावर कारवाई करतांना सादर केलेल्या निवेदनाचा विचार करण्यात आला नाही, असा आरोप तलाठी संघटनेने केला आहे. नैसर्गीक आपत्तीचे सर्व्हेक्षण हे शासन नियमाप्रमाणे चमुचे माध्यमातुन केल्या जाते. ही बाब विचारात घेण्यात आली नाही. चमुव्दारे सर्व्हेक्षण पुर्ण झाल्यावर सर्व यादय़ा प्रसिध्दीस देण्यात आल्या होत्या. आक्षेपास कालावधी देण्यात आला होता. ही बाब विचारात घेण्यात आली नाही, असा संघटनेचा आरोप आहे. सदर तलाठय़ावरील निलंबनाची कारवाई मागे न घेतल्यास संपुर्ण जिल्हय़ात लेखणी बंद आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा विदर्भ तलाठी संघाने दिला आहे.तसेच तलाठय़ावर केलेल्या कारवाईचे निलंबन मागे घ्या या मागणीसाठी कारंजा तालुक्यातील विदर्भ पटवारी संघ नागपूर च्या पदाधिकार्‍यांनी २७ ऑगस्टपासून लेखणीबंद आदोलन सुरु केले आहे. यामध्ये अध्यक्ष एल.एन.धोत्रे, उपाध्यक्ष जी.बी.मनवर, सचिव दतात्रय देशपांडे सहसचिव व्ही. झेड.राठोड व सदस्य प्रभाकर ठाकरे, संदिप गुल्हाने आदी असंख्य पटवारी कामबंद आंदोलन करुन तहसिल कार्यालय परीसरात बसले आहेत. यामुळे नागरीकांना व विद्यार्थ्यांना मिळणारे दाखल्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.