शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परराज्यातील भाविक तीर्थक्षेत्र पोहरादेवीला दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 18:18 IST

तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे परराज्यातील भाविक भक्त सामूहिकरीत्या ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : कोरोना या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारच्यावतीने संपूर्ण देशभर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आलेला असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे परराज्यातील भाविक भक्त सामूहिकरीत्या ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे.सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी आहे. जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या कडून काढण्यात आलेले आहेत यामध्ये जिल्ह्यातील पवित्रस्थळे, आठवडीबाजार,प्रार्थनास्थळे, सामूहिक विवाह समारंभ,जास्त गर्दी होण्यासारखे ठिकाणे ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे.. प्रशासनाकडून आतापर्यंत जनतेला सूचना पत्र देऊन विनवण्या करण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यातील विविध समाज घटकाने याला सकारात्मक प्रतिसादही दिला आहे.धर्मगुरू महान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांनीही जनतेने आणि भाविक भक्तांनी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केलेले असतानाही पोहरादेवी या तीर्थक्षेत्री विविध परराज्यातून भाविक भक्त येत आहेत. पोहरादेवी परिसरामध्ये जमाव बंदी कायदा  लागू केलेले असतानाही या तीर्थक्षेत्री श्रद्धाळू ये-जा करीत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झालेली आहे.तेलंगणा,आंध्र,कर्नाटक या राज्यातून येणाº्या या भाविक भक्तांमध्ये कोरोना विषाणू वाहक भक्त असू शकत असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे.  प्रशासनाने सदरील विषय गांभीयार्ने घेऊन पोहरादेवी परिसरांमध्ये इतर राज्यातील कुणीही भाविक भक्त कुठल्याही परिस्थितीत दाखल होऊ नये याची खबरदारी घ्यावी, ज्यांच्यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग पोहरादेवी परिसरातील नागरिकांमध्ये होईल असे ग्रामस्थांत बोलल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिम