शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मुंगळा-कळंबेश्वर मार्गावरील पुलावर दीड वर्षातच खड्डे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 15:20 IST

मालेगाव (वाशिम)  :  दीड वर्षापूर्वी मुंगळा ते कळंबेश्वर मार्गावर २० लाख रुपये खर्चून पुलाचे बांधकाम करण्यात आले. अवजड वाहतुकीमुळे दीड वर्षातच या पुलावर खड्डे पडल्याने वाहतुकीत व्यत्यय निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम)  :  दीड वर्षापूर्वी मुंगळा ते कळंबेश्वर मार्गावर २० लाख रुपये खर्चून पुलाचे बांधकाम करण्यात आले. अवजड वाहतुकीमुळे दीड वर्षातच या पुलावर खड्डे पडल्याने वाहतुकीत व्यत्यय निर्माण होत आहे.मुंगळा ते कळंबेश्वर या मार्गावर असलेल्या नदीपात्रावर दीड वर्षापूर्वी नव्याने पूल बांधकाम करण्यात आले. या बांधकामात सुमार दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याची तक्रार त्यावेळी बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. मात्र, याकडे लक्ष देण्यात आले नाही. आजरोजी या पुलाची दुरवस्था झाली आहे.  पुलाचे बांधकाम करताना त्याखालुन पाणी वाहुन जाण्यासाठी मोठमोठे सिमेंट पाईप टाकण्यात आले. हे पाईप पुर्णत: फुटले आहेत. या पुलावरून क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहतूक होत आहे. समृद्धी महामार्गासाठी लागणाºया साहित्याची वाहतूक करणारी मोठमोठी वाहने याच पुलावरून धावत आहेत. प्रत्यक्षात कमी क्षमता असलेल्या पुलावरुन मोठमोठी वाहने जात असल्याने पुलावर खड्डे पडलेआहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी पावसाळ्यापूर्वी पुलावरील खड्ड्यांची डागडूजी करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. 

प्रत्यक्षात कमी क्षमतेच्या पुलावरून अवजड वाहतूक होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे मोठमोठे ट्रक जात असल्याने हा पूल क्षतिग्रस्त होऊ शकतो याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आह. अद्याप याची दखल घेण्यात आली नाही. अवजड वाहतूक दुसरीकडून वळती करावी आणि पूल दुरुस्त करून द्यावा अशी आमची मागणी आहे.- श्याम बढे, सदस्य जिल्हा परिषद

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभाग