शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वेळ निघून गेल्याने आता गहू पिकाची पेरणी करू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:09 IST

वेळ निघून गेल्याने होणारा लागवड खर्च अधिक व त्यापासून मिळणारा नफा कमी राहणार असल्याने आता गव्हाची पेरणी करू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी हंगामात गहू हे जिल्ह्यातील मुख्य पिक आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र जवळपास २८ हजार ४१७ हेक्टर असून यावर्षी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने त्यात वाढ होऊन ३४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झाला. तथापि, सद्याही काही शेतकरी गहू पिकाची पेरणी करण्याचे नियोजन करित आहेत; मात्र वेळ निघून गेल्याने होणारा लागवड खर्च अधिक व त्यापासून मिळणारा नफा कमी राहणार असल्याने आता गव्हाची पेरणी करू नये. उपलब्ध पाण्याचा जपून वापर करून पुढील पिकांकरिता पाणी राखून ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी केले.मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले पाणी ही केवळ वैयक्तीक मालमत्ता नसून सार्वजनिक संपत्ती व संसाधन आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. काही पिकांना अल्प प्रमाणात, तर काहींना मोठ्याप्रमाणात पाणी दिले तरच उत्पादन शक्य आहे. त्यानुषंगाने सामजिक दायित्व व बांधिलकीचा सर्वंकष विचार केल्यास उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार गहु या पिकाची उशिरात उशिरा पेरणी १५ डिसेंबरपुर्वीच उरकायला हवी. त्या तारखेनंतर पेरणी करु नये. केल्यास गहू पिकाला पोषक ठरणारे १०० थंडीचे दिवस (७ ते २१ डिग्री तापमान) प्राप्त होत नाही. परिणामी, उत्पादनात घट येते. याऐवजी शेतकºयांनी उन्हाळी तीळ, भूईमुग, मूग यासारख्या पिकांची लागवड केल्यास फायदेशीर ठरणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती