शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

वेळ निघून गेल्याने आता गहू पिकाची पेरणी करू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:09 IST

वेळ निघून गेल्याने होणारा लागवड खर्च अधिक व त्यापासून मिळणारा नफा कमी राहणार असल्याने आता गव्हाची पेरणी करू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी हंगामात गहू हे जिल्ह्यातील मुख्य पिक आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र जवळपास २८ हजार ४१७ हेक्टर असून यावर्षी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने त्यात वाढ होऊन ३४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झाला. तथापि, सद्याही काही शेतकरी गहू पिकाची पेरणी करण्याचे नियोजन करित आहेत; मात्र वेळ निघून गेल्याने होणारा लागवड खर्च अधिक व त्यापासून मिळणारा नफा कमी राहणार असल्याने आता गव्हाची पेरणी करू नये. उपलब्ध पाण्याचा जपून वापर करून पुढील पिकांकरिता पाणी राखून ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी केले.मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले पाणी ही केवळ वैयक्तीक मालमत्ता नसून सार्वजनिक संपत्ती व संसाधन आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. काही पिकांना अल्प प्रमाणात, तर काहींना मोठ्याप्रमाणात पाणी दिले तरच उत्पादन शक्य आहे. त्यानुषंगाने सामजिक दायित्व व बांधिलकीचा सर्वंकष विचार केल्यास उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार गहु या पिकाची उशिरात उशिरा पेरणी १५ डिसेंबरपुर्वीच उरकायला हवी. त्या तारखेनंतर पेरणी करु नये. केल्यास गहू पिकाला पोषक ठरणारे १०० थंडीचे दिवस (७ ते २१ डिग्री तापमान) प्राप्त होत नाही. परिणामी, उत्पादनात घट येते. याऐवजी शेतकºयांनी उन्हाळी तीळ, भूईमुग, मूग यासारख्या पिकांची लागवड केल्यास फायदेशीर ठरणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती