शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाशिम जिल्ह्यात गारपिटीच्या नुकसानाचे  पंचनामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 13:33 IST

 वाशिम: जिल्ह्यात गत आठवड्यात सतत तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील २६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. राज्य शासनाने या पिक नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी व महसूल विभागाला दिले; परंतु अद्याप कृषी विभागाच्यावतीने सर्वेक्षणच पूर्ण ...

ठळक मुद्देतीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. कृषी आणि महसूल विभागाला संयुक्त पाहणी करून पीक नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही दिले.आता आठवडा उलटत आला तरी, वाशिम जिल्ह्यातील पिक नुकसानीचे सर्वेक्षणच पूर्ण झाले नाही.

 

वाशिम: जिल्ह्यात गत आठवड्यात सतत तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील २६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. राज्य शासनाने या पिक नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी व महसूल विभागाला दिले; परंतु अद्याप कृषी विभागाच्यावतीने सर्वेक्षणच पूर्ण करण्यात आले नाही.

गत आठवड्यात १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान वाशिम जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसासह गारपिट झाली. या गारपिटीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडी या पिकांसह भाजीपाला आणि संत्रा, निंबू, केळी, पपई, द्राक्ष आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान राज्यभरातच ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने राज्य शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. यासाठी कृषी आणि महसूल विभागाला संयुक्त पाहणी करून पीक नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही दिले; परंतु आता आठवडा उलटत आला तरी, वाशिम जिल्ह्यातील पिक नुकसानीचे सर्वेक्षणच पूर्ण झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यास विलंब लागणार असून, शेतकºयांना शासनाच्या आर्थिक मदतीची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :washimवाशिमHailstormगारपीट