शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

रिधोऱ्याच्या शेतकऱ्याने केली सेंद्रीय पद्धतीने गूळ निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 17:32 IST

Organic jaggery १५ दिवसांपासून सेंद्रीय पद्धतीने गुळ निर्मिती केली जात आहे.

ठळक मुद्देदिवसाकाठी जवळपास १५ क्विंटल गुळाची निर्मिती केली जाते. अन्य शेतकरीदेखील रिधोरा येथे मार्गदर्शनासाठी जात आहेत.

शिरपूर जैन : रिधोरा येथील बढे नामक शेतकऱ्याने सेंद्रीय गुळ निर्मितीचा प्रयोग यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसमोर प्रेरणा निर्माण केली.नांदेड-अकोला मार्गावरील मालेगावपासून पाच किलोमीटर अंतर असलेल्या रिधोरा येथील बढे यांच्याकडे सिंचनाची सुविधा असल्याने ते दरवर्षी ऊसाची लागवड करतात. सेंद्रीय पद्धतीने गूळ निर्मिती करण्यासाठी त्यांनी ‘गुऱ्हाळ’ उभारले. स्वत:च्या शेतातील ऊस आणि गुऱ्हाळ याची सांगड घालत यावर्षीच्या हंगामात गत १५ दिवसांपासून सेंद्रीय पद्धतीने गुळ निर्मिती केली जात आहे. दिवसाकाठी जवळपास १५ क्विंटल गुळाची निर्मिती केली जाते. सेंद्रीय पद्धतीने गूळ निर्मिती करणाऱ्या या प्रयोगाची माहिती घेण्यासाठी अन्य शेतकरीदेखील रिधोरा येथे मार्गदर्शनासाठी जात आहेत. शेतीत नवीन प्रयोग करीत बढे यांनी इतर शेतकऱ्यांसमोर प्रेरणा निर्माण केली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी