शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

"गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार"साठी केवळ दोन प्रस्ताव !

By admin | Updated: May 24, 2017 19:30 IST

रिसोड : "गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार" योजनेअंतर्गत रिसोड तालुक्यातून २३ मे पर्यंत केवळ दोन प्रस्ताव सादर झाले आहेत.

रिसोड : "गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार" योजनेअंतर्गत रिसोड तालुक्यातून २३ मे पर्यंत केवळ दोन प्रस्ताव सादर झाले आहेत. राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ व्हावी या दृष्टीने धरणातील गाळ काढुन गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासनाने सुरु केली आहे. धरण किंवा तलावातील उपसा करण्यात आलेला गाळ वाहून नेण्यासाठी शेतकरी व अशासकीय संस्थांबरोबरच ग्रामपंचायतींनाही या योजनेत सहभागी होता येणार आहे. तसेच ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या धरण, तलावातील गाळ उपसा करण्यासाठी लागणारी मशीन व त्याच्या इंधनाचा खर्च संबंधितांना शासनाकडून तसेच सीएसआरमधून दिला जाणार आहे. हा गाळ स्वखर्चाने वाहून नेण्यासाठी तयार असल्याचे अर्ज स्थानिक शेतकरी अथवा अशासकीय संस्था, ग्रामपंचायतींनी तहसीलदारांकडे सादर करणे आवश्यक आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, ग्रामपंचायतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणेकडून करण्यात आले होते. अद्यापपर्यंत केवळ दोन ठिकाणचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, यामध्ये कुऱ्हा व नावली या गावाचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार राजू सुरडकर यांनी दिली.