शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

पश्चिम वऱ्हाडातील ७२० गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 16:00 IST

७२० गावांनी ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना साकारत सामाजिक एकतेचा संदेश दिला.

वाशिम - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत पश्चिम वºहाडातील ७२० गावांनी ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना साकारत सामाजिक एकतेचा संदेश दिला.गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिने पोलीस दलावर मोठा ताण असतो. बदलत्या काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरुपही बदलत आहे. काही गावांत आपसी वाद, गटतट व स्पर्धेतून वादही निर्माण होण्याची शक्यता बळावते. गणेशोत्सवादरम्यान गावातील सामाजिक सलोखा, सद्भावना वाढीस लावणे आणि गावाची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल ठेवण्यासाठी सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासंदर्भात पोलीस व महसूल विभागातर्फे गावकऱ्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला पश्चिम वºहाडातील जवळपास ७०० गावांनी प्रतिसाद देत ‘एक गाव-एक गणपती’ हा उपक्रम प्रत्यक्षात साकारला आहे. वाशिम जिल्ह्यात २१०, बुलडाणा जिल्ह्यात २५३, अकोला जिल्ह्यात जवळपास २३५ अशा गावांत ‘एक गाव-एक गणपती’ या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढीस लागण्याबरोबरच बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छ भारत मिशन, दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, महिला सक्षमीकरण यासह समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश दिला जाणार आहे. 

 

 

टॅग्स :washimवाशिमGanesh Mahotsavगणेश महोत्सव