शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पोषण अभियान : तालुकास्तरावरून ‘आॅनलाईन रिपोर्टींग’च नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 17:57 IST

वाशिम : १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पोषण अभियान व्यापक प्रमाणात राबविले जात आहे. मात्र, यासंदर्भात तालुकास्तरावरून जिल्हा परिषद प्रशासनाकडे ‘आॅनलाईन रिपोर्टींग’ वेळोवेळी होत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात १ ते ३० सप्टेंबर या दरम्यान पोषण अभियान राबविण्यात येत आहे.‘आॅनलाईन रिपोर्टींग’ होत नसल्याने जिल्ह्याची प्रगती आॅनलाईन प्रक्रियेत कमी दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पोषण अभियान व्यापक प्रमाणात राबविले जात आहे. मात्र, यासंदर्भात तालुकास्तरावरून जिल्हा परिषद प्रशासनाकडे ‘आॅनलाईन रिपोर्टींग’ वेळोवेळी होत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ‘आॅनलाईन नोंद’ होत नसल्याने तुर्तास या अभियानात जिल्हा माघारला असल्याचे दिसून येते.विविध स्वरुपातील आठ घटकांवर जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात १ ते ३० सप्टेंबर या दरम्यान पोषण अभियान राबविण्यात येत आहे. गरोदर महिलांची काळजी, प्रसूतीनंतर बालकाला तत्काळ व सहा महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान, वयाची सहा महिने पूर्ण झालेल्या बालकास वरचा आहार, बालक, महिला व किशोरवयीन मुली यांच्यातील रक्ताल्पता, बालकांच्या वाढीचे सनियंत्रण, मुलींचे शिक्षण, पोषक आहार व विवाहाचे योग्य वय, वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सूक्ष्म पोषणमूल्य असलेल्या आहाराचे सेवन यासंदर्भात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत. जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जात आहेत; मात्र तालुकास्तरावरून ‘आॅनलाईन रिपोर्टींग’ होत नसल्याने जिल्ह्याची प्रगती आॅनलाईन प्रक्रियेत कमी दिसत आहेत. ही बाब गांभीर्याने घेत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी नियमित नोंद करण्याच्या स्पष्ट सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद