शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

वाशिम जिल्हयातील कोरोनाबळींची संख्या १०२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:09 IST

CoronaVirus in Washim जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या आता १०२ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात शुक्रवारी चौघांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या आता १०२ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार आणखी २८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यात मैराळडोह, वाघी बु., तोंडगाव आणि कारंजा लाड येथील प्रत्येकी १ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४८९६ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४१३३ जणांनी कोरोनावर मात केली, तर ६६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना संसर्गाचे प्रमाण सातत्याने घटत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या स्थितीनुसार कोरानामुळे मृत्यूंचे प्रमाण घटत असल्याचे दिसले तथापि, शुक्रवार ९ आॅक्टोबर रोजी कोरोना संसर्ग झालेल्या चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११ झाली असून, जिल्ह्यातील आजवरील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या आता १०२ झाली आहे.दरम्यान, गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळी जिल्हयात आणखी २८ जणांना कोरोना संसर्ग झाला. यामध्ये वाशिम शहरातील चंडिकावेस येथील १, कारागृह परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, जुनी पोलीस वसाहत परिसरातील १, टिळक चौक येथील १, राजनी चौक येथील १, साई नगर येथील १, पंचशील नगर येथील १, उमरा कापसे येथील १, देपूळ येथील १, खंडाळा येथील १, मंगरूळपीर शहरातील ५, म् वनोजा येथील १, हिरंगी येथील ३, मोहरी येथील ४, धानोरा खुर्द येथील २, नागी येथील १, रिसोड शहरातील १ व्यक्ती मिळून २८ जण कोरोना बाधित आढळले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम