शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

न उगवलेल्या बियाण्यांचे सर्वेक्षण होणार -डॉ. प्रशांत घावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:36 IST

 महाबीजचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकºयांनी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, हा प्रकार नेमका का घडला आणि पुढे शेतकºयांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती घेण्यासाठी  महाबीजचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

यंदाच्या हंगामात बियाणे न उगवण्याची प्रमुख कारणे कोणती. ?काही प्रमाणात बियाण्यांची उगवण क्षमता कमी असली तरी, पेरणीची वेळ आणि पद्धतीमुळे हा प्रकार घडत आहे. पुरेसा पाऊस न पडता पेरणी करणे, तसेच पेरणीनंतर पडलेला जोरदार पाऊस ही बि याणे न उगविण्याची कारणे असली, तरी जमिनीत निर्माण झालेली बुरशी, हेसुद्धा बियाणे न उगवण्याचे प्रमुख कारण आहे.  

बिजोत्पादन प्रकल्पातील बियाण्यांबाबत असा प्रकार घडला का?अद्याप तरी बिजोत्पादन प्रकल्पातील शेतकºयांकडून अशा प्रकारची तक्रार आलेली नाही. तथापि, कि ती शेतकºयांनी पेरणी केली आणि कधी केली. त्यावर हे अवलंबून आहे. बिजोत्पादन प्रकल्पातील शेतकरी मार्गदर्शनानुसारच पेरणी करतात. त्यामुळे त्यांच्याबाबत हा प्रकार घडण्याची शक्यता कमीच आहे.  शेतकºयांनी पेरणीपूर्व बिज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. गतवर्षी अवकाळी पावसानंतर सोयाबीनला मोठा फटका बसला. त्यावेळी शेतात कुजलेल्या सोयाबीनच्या दाण्यांमुळे जमिनीत बुरशी तयार झाली. तसेच शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर अचानक आलेल्या  जोरदार पावसामुळेही बियाण्यांवर परिणाम होऊन ते उगवले नाही. पुढे पेरणी करताना सर्वच शेतकºयांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतAgriculture Sectorशेती क्षेत्र