शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

न उगवलेल्या बियाण्यांचे सर्वेक्षण होणार -डॉ. प्रशांत घावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:36 IST

 महाबीजचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकºयांनी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, हा प्रकार नेमका का घडला आणि पुढे शेतकºयांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती घेण्यासाठी  महाबीजचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

यंदाच्या हंगामात बियाणे न उगवण्याची प्रमुख कारणे कोणती. ?काही प्रमाणात बियाण्यांची उगवण क्षमता कमी असली तरी, पेरणीची वेळ आणि पद्धतीमुळे हा प्रकार घडत आहे. पुरेसा पाऊस न पडता पेरणी करणे, तसेच पेरणीनंतर पडलेला जोरदार पाऊस ही बि याणे न उगविण्याची कारणे असली, तरी जमिनीत निर्माण झालेली बुरशी, हेसुद्धा बियाणे न उगवण्याचे प्रमुख कारण आहे.  

बिजोत्पादन प्रकल्पातील बियाण्यांबाबत असा प्रकार घडला का?अद्याप तरी बिजोत्पादन प्रकल्पातील शेतकºयांकडून अशा प्रकारची तक्रार आलेली नाही. तथापि, कि ती शेतकºयांनी पेरणी केली आणि कधी केली. त्यावर हे अवलंबून आहे. बिजोत्पादन प्रकल्पातील शेतकरी मार्गदर्शनानुसारच पेरणी करतात. त्यामुळे त्यांच्याबाबत हा प्रकार घडण्याची शक्यता कमीच आहे.  शेतकºयांनी पेरणीपूर्व बिज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. गतवर्षी अवकाळी पावसानंतर सोयाबीनला मोठा फटका बसला. त्यावेळी शेतात कुजलेल्या सोयाबीनच्या दाण्यांमुळे जमिनीत बुरशी तयार झाली. तसेच शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर अचानक आलेल्या  जोरदार पावसामुळेही बियाण्यांवर परिणाम होऊन ते उगवले नाही. पुढे पेरणी करताना सर्वच शेतकºयांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतAgriculture Sectorशेती क्षेत्र