शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

न उगवलेल्या बियाण्यांचे सर्वेक्षण होणार -डॉ. प्रशांत घावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:36 IST

 महाबीजचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकºयांनी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, हा प्रकार नेमका का घडला आणि पुढे शेतकºयांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती घेण्यासाठी  महाबीजचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

यंदाच्या हंगामात बियाणे न उगवण्याची प्रमुख कारणे कोणती. ?काही प्रमाणात बियाण्यांची उगवण क्षमता कमी असली तरी, पेरणीची वेळ आणि पद्धतीमुळे हा प्रकार घडत आहे. पुरेसा पाऊस न पडता पेरणी करणे, तसेच पेरणीनंतर पडलेला जोरदार पाऊस ही बि याणे न उगविण्याची कारणे असली, तरी जमिनीत निर्माण झालेली बुरशी, हेसुद्धा बियाणे न उगवण्याचे प्रमुख कारण आहे.  

बिजोत्पादन प्रकल्पातील बियाण्यांबाबत असा प्रकार घडला का?अद्याप तरी बिजोत्पादन प्रकल्पातील शेतकºयांकडून अशा प्रकारची तक्रार आलेली नाही. तथापि, कि ती शेतकºयांनी पेरणी केली आणि कधी केली. त्यावर हे अवलंबून आहे. बिजोत्पादन प्रकल्पातील शेतकरी मार्गदर्शनानुसारच पेरणी करतात. त्यामुळे त्यांच्याबाबत हा प्रकार घडण्याची शक्यता कमीच आहे.  शेतकºयांनी पेरणीपूर्व बिज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. गतवर्षी अवकाळी पावसानंतर सोयाबीनला मोठा फटका बसला. त्यावेळी शेतात कुजलेल्या सोयाबीनच्या दाण्यांमुळे जमिनीत बुरशी तयार झाली. तसेच शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर अचानक आलेल्या  जोरदार पावसामुळेही बियाण्यांवर परिणाम होऊन ते उगवले नाही. पुढे पेरणी करताना सर्वच शेतकºयांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतAgriculture Sectorशेती क्षेत्र