शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

न उगवलेल्या बियाण्यांचे सर्वेक्षण होणार -डॉ. प्रशांत घावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:36 IST

 महाबीजचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकºयांनी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, हा प्रकार नेमका का घडला आणि पुढे शेतकºयांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती घेण्यासाठी  महाबीजचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

यंदाच्या हंगामात बियाणे न उगवण्याची प्रमुख कारणे कोणती. ?काही प्रमाणात बियाण्यांची उगवण क्षमता कमी असली तरी, पेरणीची वेळ आणि पद्धतीमुळे हा प्रकार घडत आहे. पुरेसा पाऊस न पडता पेरणी करणे, तसेच पेरणीनंतर पडलेला जोरदार पाऊस ही बि याणे न उगविण्याची कारणे असली, तरी जमिनीत निर्माण झालेली बुरशी, हेसुद्धा बियाणे न उगवण्याचे प्रमुख कारण आहे.  

बिजोत्पादन प्रकल्पातील बियाण्यांबाबत असा प्रकार घडला का?अद्याप तरी बिजोत्पादन प्रकल्पातील शेतकºयांकडून अशा प्रकारची तक्रार आलेली नाही. तथापि, कि ती शेतकºयांनी पेरणी केली आणि कधी केली. त्यावर हे अवलंबून आहे. बिजोत्पादन प्रकल्पातील शेतकरी मार्गदर्शनानुसारच पेरणी करतात. त्यामुळे त्यांच्याबाबत हा प्रकार घडण्याची शक्यता कमीच आहे.  शेतकºयांनी पेरणीपूर्व बिज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. गतवर्षी अवकाळी पावसानंतर सोयाबीनला मोठा फटका बसला. त्यावेळी शेतात कुजलेल्या सोयाबीनच्या दाण्यांमुळे जमिनीत बुरशी तयार झाली. तसेच शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर अचानक आलेल्या  जोरदार पावसामुळेही बियाण्यांवर परिणाम होऊन ते उगवले नाही. पुढे पेरणी करताना सर्वच शेतकºयांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतAgriculture Sectorशेती क्षेत्र