शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शालेय आरोग्य तपासणीबाबत उदासीनता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 13:37 IST

कारंजा आणि मानोरा तालुक्यातील अनेक शाळांत अद्यापही तपासणी पथक पोहोचलेच नसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देराज्‍यातील सर्व जिल्‍हयांत राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्‍य तपासणी करण्‍यासाठी  पथके कार्यरत आहेत.कारंजा आणि मानोरा तालुक्यातील बहुतांश शाळांत अद्यापही शालेय तपासणीसाठी आरोग्य पथकच पोहोचले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव:  राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ्य कार्यक्रमांतर्गत  शाळांत आरोग्य विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येते; परंतु शालेय सत्राला दीड महिना उलटला तरी, कारंजा आणि मानोरा तालुक्यातील अनेक शाळांत अद्यापही तपासणी पथक पोहोचलेच नसल्याची माहिती आहे. यामुळे आरोग्य विभाग शालेय तपासणीबाबत फारसा गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.  राज्‍यातील सर्व जिल्‍हयांत राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्‍य तपासणी करण्‍यासाठी  पथके कार्यरत आहेत. प्रत्‍येक पथकात २ वैदयकीय अधिकारी, १ आरोग्‍य सेविका व १ औषध निमार्ता यांचा समावेश आहे. या पथकांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्‍य तपासणी करण्‍यात येते. नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच महिन्यापासून ही मोहिम राबविण्यास सुरुवात होते. पथकाकडून विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल तयार करण्यात येतो आणि त्या अहवालानुसार गंभीर आजारी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येतात. विद्यार्थ्याचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी ही मोहिम राबविण्यात येते. तथापि, कारंजा आणि मानोरा तालुक्यातील बहुतांश शाळांत अद्यापही शालेय तपासणीसाठी आरोग्य पथकच पोहोचले नाही. दरम्यान, या संदर्भात तालुका आरोग्य अधिकाºयांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाManoraमानोरा