शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मतदानाची टक्केवारी वाढीसाठी मतपरिवर्तनाची गरज

By admin | Updated: October 13, 2014 02:00 IST

मतदान करावे सक्तीचे : लोकमत परिचर्चेतील सूर

शिखरचंद बागरेचा / वाशिम

      संपूर्ण जगामध्ये अखंड लोकशाही परंपरा जोपासणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. सर्वसाधारण नागरिकांचा देश असलेल्या भारतीय शासन प्रणालीत मतदानाची टक्केवारी पाहीजे तशी फारशी चांगली नाही. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी मतदारांच्या मतपरिवर्तनाची गरज आहे. असा सुर लोकमत परिचर्चेत मान्यवरांनी व्यक्त केला. स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने रविवार १२ ऑक्टोबर रोजी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठीचे उपाय व प्रयत्न या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. सदर परिचर्चेत शहरातील मानसिक रोग तज्ज्ञ डॉ.नरेश इंगळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल कावरखे, प्रा.अनिल काळे, निसर्ग मित्र युवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी वाटाणे व स्वानंद शेवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय शासन प्रणालीचा कारभार लोकशाहीच्या मजबुत खांबावर चालत असून लोकांच्या विकासासाठी लोकांनी लोकशाही पद्धतीने निवडलेले शासन म्हणजेच लोकशाही राजवट होय. कृषि प्रधान असलेल्या भारत देशात लोकशाही पद्धतीने शंभर टक्के मतदान झाल्याचा अद्यापपर्यंत तसा पुरावा नाही. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी काय उपाय योजना करता येतील अथवा त्यासाठी कोणते प्रयत्न करायचे याबाबत सदर परिचर्चेत मान्यवरांनी उहापोह केला.