शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाची टक्केवारी वाढीसाठी मतपरिवर्तनाची गरज

By admin | Updated: October 13, 2014 02:00 IST

मतदान करावे सक्तीचे : लोकमत परिचर्चेतील सूर

शिखरचंद बागरेचा / वाशिम

      संपूर्ण जगामध्ये अखंड लोकशाही परंपरा जोपासणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. सर्वसाधारण नागरिकांचा देश असलेल्या भारतीय शासन प्रणालीत मतदानाची टक्केवारी पाहीजे तशी फारशी चांगली नाही. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी मतदारांच्या मतपरिवर्तनाची गरज आहे. असा सुर लोकमत परिचर्चेत मान्यवरांनी व्यक्त केला. स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने रविवार १२ ऑक्टोबर रोजी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठीचे उपाय व प्रयत्न या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. सदर परिचर्चेत शहरातील मानसिक रोग तज्ज्ञ डॉ.नरेश इंगळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल कावरखे, प्रा.अनिल काळे, निसर्ग मित्र युवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी वाटाणे व स्वानंद शेवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय शासन प्रणालीचा कारभार लोकशाहीच्या मजबुत खांबावर चालत असून लोकांच्या विकासासाठी लोकांनी लोकशाही पद्धतीने निवडलेले शासन म्हणजेच लोकशाही राजवट होय. कृषि प्रधान असलेल्या भारत देशात लोकशाही पद्धतीने शंभर टक्के मतदान झाल्याचा अद्यापपर्यंत तसा पुरावा नाही. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी काय उपाय योजना करता येतील अथवा त्यासाठी कोणते प्रयत्न करायचे याबाबत सदर परिचर्चेत मान्यवरांनी उहापोह केला.