शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

दुष्काळी भागातील उपयायोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी मनसे आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 14:06 IST

वाशिम: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने जय योजना लागू केल्या असल्या तरी, जिल्ह्यात त्याची प्रभावी अमलबजावणी होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने जय योजना लागू केल्या असल्या तरी, जिल्ह्यात त्याची प्रभावी अमलबजावणी होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) करण्यात आला आहे. या संदर्भात मनसेच्या  जिल्हा शाखेने वाशिमच्या उपविभागीय अधिकाºयांना (एसडीओ) निवेदन सादर करून दुष्काळी भागांत तातडीने आणि प्रभावीपद्धतीने उपाय योजना राबविण्याची मागणी केली आहे. राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी विविध सवलती लागू केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सुट, कजार्चे पुर्नगठण, शेतीशी निगडीत कजार्ची वसुली स्थगिती,  कृषी पंपाच्या वीज बिला ३३.५० टक्के सुट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाईग्रस्त भागातील शेतकºयांच्या कृषीपंपाची वीज देयके वसुलीस स्थगिती आणि वीज जोडणी खंडीत न करणे, आदिंचा समावेश आहे. यातील काही योजनांची अमलबजावणी होत असली तरी, त्याचा प्रभावी अमल होत असल्याचे दिसत नाही, असे मनसेच्यावतीने उपविभागीय अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले असून, शासनाने लागू केलेल्या सवलतीची तातडीने आणिण प्रभावी अमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याची दखल न घेतल्यास मनसेच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, कृषी सेना जिल्हाध्यक्ष अशोक पाटील नाईकवाडी, वाशिम शहर अध्यक्ष रवि वानखेडे, शिवा इंगोले, अमोल मुळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष दीपक मोरे, अशोक इंगळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम