शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दुष्काळी भागातील उपयायोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी मनसे आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 14:06 IST

वाशिम: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने जय योजना लागू केल्या असल्या तरी, जिल्ह्यात त्याची प्रभावी अमलबजावणी होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने जय योजना लागू केल्या असल्या तरी, जिल्ह्यात त्याची प्रभावी अमलबजावणी होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) करण्यात आला आहे. या संदर्भात मनसेच्या  जिल्हा शाखेने वाशिमच्या उपविभागीय अधिकाºयांना (एसडीओ) निवेदन सादर करून दुष्काळी भागांत तातडीने आणि प्रभावीपद्धतीने उपाय योजना राबविण्याची मागणी केली आहे. राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी विविध सवलती लागू केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सुट, कजार्चे पुर्नगठण, शेतीशी निगडीत कजार्ची वसुली स्थगिती,  कृषी पंपाच्या वीज बिला ३३.५० टक्के सुट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाईग्रस्त भागातील शेतकºयांच्या कृषीपंपाची वीज देयके वसुलीस स्थगिती आणि वीज जोडणी खंडीत न करणे, आदिंचा समावेश आहे. यातील काही योजनांची अमलबजावणी होत असली तरी, त्याचा प्रभावी अमल होत असल्याचे दिसत नाही, असे मनसेच्यावतीने उपविभागीय अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले असून, शासनाने लागू केलेल्या सवलतीची तातडीने आणिण प्रभावी अमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याची दखल न घेतल्यास मनसेच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, कृषी सेना जिल्हाध्यक्ष अशोक पाटील नाईकवाडी, वाशिम शहर अध्यक्ष रवि वानखेडे, शिवा इंगोले, अमोल मुळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष दीपक मोरे, अशोक इंगळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम