शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

काँग्रेसची मालेगाव येथे सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 19:34 IST

मालेगांव (वाशिम): शासन शेतक-यावर अन्याय करीत आहे, तसेच खुप पिळवणूक होत आहे त्याकरीता अमरावती येथे काढण्यात येणा-या मोर्चा संदर्भात मालेगाव येथील विश्रामगृहावर काँग्रेसच्यावतिने सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा व मोर्चा संदर्भातील नियोजन करण्यात आले. 

ठळक मुद्देमोर्चा संदर्भात नियोजन सभेस कार्यकर्त्यांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगांव (वाशिम): शासन शेतक-यावर अन्याय करीत आहे, तसेच खुप पिळवणूक होत आहे त्याकरीता अमरावती येथे काढण्यात येणा-या मोर्चा संदर्भात मालेगाव येथील विश्रामगृहावर काँग्रेसच्यावतिने सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा व मोर्चा संदर्भातील नियोजन करण्यात आले. मालेगाव येथे आमदार अमित सुभाषराव झनक यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक विश्रामगृह येथे शेतकरी बांधवांच्या सभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीकडुन ओयोजित जन आक्रोश मोर्चा अमरावती संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार अमित झनक यांनी सरकार शेतकरी, शेतमजूर,छोटे उद्योजक,आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत जाणीवपूर्वक आंधळेपणा आणि बहिरेपणाच सोंग घेत आहे.तरी सरकारच्या कानठळ्या उघडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून आयोजित आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी  मालेगाव काँग्रेस कमेटी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली माय- बाप शेतकरी बांधवांच्या या सरकार कडून होत असलेल्या पिळवणूकी बद्दल सरकार विरोधात रोष व्यक्त करत प्रचंड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये मोर्चा काढण्याची तयारी बाबत माहिती दिली.या ठिकाणी काही शेतकरी बांधवांनी सरकार विरोधात आपले रोष व्यक्त करत निषेध व्यक्त केला.  यावेळी मालेगाव तालुक्यातील शेतकरी बांधव तसेच जगदीश बळी , नंदू अनसिंगकर,  सय्यद गुलाब,  सुभाष वाझुळकर,  किसन घुग,े लक्ष्मण जाधव  , उत्तम सरनाईक, सुरेश शिंदे ,शशि टनमने ,अमोल लहान,े घोड़े , रेहान चौधरी, रामदास अवचार यांच्यासह तालुका काँग्रेस व विधानसभा युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन