शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा शहरात शेतकऱ्यांनी काढला बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 16:16 IST

मानोरा येथील तहसील कार्यालत शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा  परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने १३ जुलै रोजी काढण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी प्रति हेकटर पंचविस हजार रुपये मदत करण्यात यावी या प्रमुख मागणीसाह मानोरा येथील तहसील कार्यालत शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा  परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने १३ जुलै रोजी काढण्यात आला होता. तहसील परिसरात सर्वत्र बैलबंडी व शेतकऱ्यांची एकच गर्दी झालेली दिसून आलीत्र                                                            कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी  पहिल्या जोरदार पावसाच्या काळात केलेल्या पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली. कोरोनातील लॉकडाउन संकटामुळे शेतकऱ्यांच्या, अल्पभूधारक शेतकरी मजुरांच्या हाताला काम नाही. आस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटाना शेतकरी सामोरे जात आहे.आधीच आत्महत्या ग्रस्त जिल्हा व त्यात हे महाभयंकर संकटामुळे कात्रीत सापडलेल्या शेतकº्यांना वेळीच मदत देण्याच्या मागणीसाठी सदर आंदोलन करण्यात आले होते.परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात सोमवार,  दिनांक १३ जुलै २०२० ला  सदर मोर्चा प्रमुख मार्गदर्शक  उद्योजक संजय महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मनीष जाधव  तांडा सुधार समितीचे नामा बंजारा, समाज प्रभोधनकार पंकजपाल महाराज  अ‍ॅड.बाळा चव्हाण आदिंच्या उपस्थितीत काढण्यात आला.  शेतकºयांच्या बैलबंडी मोर्चामुळे तहसील परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. कोणतीही अनुचित घटना घडू  नये याकरिता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त     ठेवण्यात आला होता.

-मोर्चात विविध संघटनांचा सहभाग या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय विमुक्त, घुमन्तु जनजाती वेलफेअर संघ, अखिल भारतीय तांडा सुधार समिती, बंजारा क्रांतिदल महाराष्ट्र प्रदेश, परिवर्तन फाउंडेशन, शिवसंग्राम संघटना, कर्मचारी आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, धनगर समाज संघटना, वसंतराव नाईक मित्र मंडळ व अनेक शेतकºयांनी सहभाग घेतला होता. मोर्चा तहसील कार्यालयामध्ये पोहचल्यानंतर तहसील परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.-शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मोर्चाचे आयोजन भूमिपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतरराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे शासनाचे सतत दुर्लक्षच होत राहिले आहे.अशा विपरीत परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास शेतकरी दुबार पेरणी करू शकणार नाही त्यामुळे त्याच जीवनच गणितच बिघडून जाईल व शेवटी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल अशी भीती निर्माण झाल्यामुळे यामोचार्चे आयोजन करण्यात आल्याचे मनोहर राठोड या शेतकरी नेते यांनी  कळविले आहे.

शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोषशेतकºयांना त्वरित मदत देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात गेलेल्या शेतकºयांनी शासनाविरुध्द रोष व्यक्त करीत प्रशासनाने शेतकºयांचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्याची मागणी केली. यावेळी संतप्त असलेल्या शेतकºयांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होवू शक ले नसले तरी सर्वांनी तोंडाला मास्क लावून आंदोलनात सहभाग नोंदविला होता. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच शेतकºयांच्या मागण्यांची त्वरित दखल घेण्याची मागणी शेतकºयांनी यावेळी केली.

टॅग्स :ManoraमानोराFarmerशेतकरी