शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

मानोरा शहरात शेतकऱ्यांनी काढला बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 16:16 IST

मानोरा येथील तहसील कार्यालत शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा  परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने १३ जुलै रोजी काढण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी प्रति हेकटर पंचविस हजार रुपये मदत करण्यात यावी या प्रमुख मागणीसाह मानोरा येथील तहसील कार्यालत शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा  परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने १३ जुलै रोजी काढण्यात आला होता. तहसील परिसरात सर्वत्र बैलबंडी व शेतकऱ्यांची एकच गर्दी झालेली दिसून आलीत्र                                                            कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी  पहिल्या जोरदार पावसाच्या काळात केलेल्या पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली. कोरोनातील लॉकडाउन संकटामुळे शेतकऱ्यांच्या, अल्पभूधारक शेतकरी मजुरांच्या हाताला काम नाही. आस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटाना शेतकरी सामोरे जात आहे.आधीच आत्महत्या ग्रस्त जिल्हा व त्यात हे महाभयंकर संकटामुळे कात्रीत सापडलेल्या शेतकº्यांना वेळीच मदत देण्याच्या मागणीसाठी सदर आंदोलन करण्यात आले होते.परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात सोमवार,  दिनांक १३ जुलै २०२० ला  सदर मोर्चा प्रमुख मार्गदर्शक  उद्योजक संजय महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मनीष जाधव  तांडा सुधार समितीचे नामा बंजारा, समाज प्रभोधनकार पंकजपाल महाराज  अ‍ॅड.बाळा चव्हाण आदिंच्या उपस्थितीत काढण्यात आला.  शेतकºयांच्या बैलबंडी मोर्चामुळे तहसील परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. कोणतीही अनुचित घटना घडू  नये याकरिता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त     ठेवण्यात आला होता.

-मोर्चात विविध संघटनांचा सहभाग या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय विमुक्त, घुमन्तु जनजाती वेलफेअर संघ, अखिल भारतीय तांडा सुधार समिती, बंजारा क्रांतिदल महाराष्ट्र प्रदेश, परिवर्तन फाउंडेशन, शिवसंग्राम संघटना, कर्मचारी आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, धनगर समाज संघटना, वसंतराव नाईक मित्र मंडळ व अनेक शेतकºयांनी सहभाग घेतला होता. मोर्चा तहसील कार्यालयामध्ये पोहचल्यानंतर तहसील परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.-शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मोर्चाचे आयोजन भूमिपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतरराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे शासनाचे सतत दुर्लक्षच होत राहिले आहे.अशा विपरीत परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास शेतकरी दुबार पेरणी करू शकणार नाही त्यामुळे त्याच जीवनच गणितच बिघडून जाईल व शेवटी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल अशी भीती निर्माण झाल्यामुळे यामोचार्चे आयोजन करण्यात आल्याचे मनोहर राठोड या शेतकरी नेते यांनी  कळविले आहे.

शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोषशेतकºयांना त्वरित मदत देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात गेलेल्या शेतकºयांनी शासनाविरुध्द रोष व्यक्त करीत प्रशासनाने शेतकºयांचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्याची मागणी केली. यावेळी संतप्त असलेल्या शेतकºयांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होवू शक ले नसले तरी सर्वांनी तोंडाला मास्क लावून आंदोलनात सहभाग नोंदविला होता. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच शेतकºयांच्या मागण्यांची त्वरित दखल घेण्याची मागणी शेतकºयांनी यावेळी केली.

टॅग्स :ManoraमानोराFarmerशेतकरी