शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

मंगरुळपीर येथील व्यापाऱ्यांनी थकविले अडत्यांचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर ( वाशिम ) : गेल्या २४ दिवसांपासून व्यापाऱ्यां नी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर ( वाशिम ) : गेल्या २४ दिवसांपासून व्यापाऱ्यां नी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय अडते संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे. याबाबत बाजार समितीच्या सचिवांना पत्रही देण्यात आले असून, सोमवारी याच कारणामुळे बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे.मंगरुळपीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अडत्यांकडून मालाची उचल केली; परंतु २४ दिवसांपासून अडत्यांचे पैसेच दिले नाहीत. परिणामी अडत्यांना शेतकºयांसोबत व्यवहार करणे कठीण झाले आहे. बाजारात शेतमाल घेऊन येणाºया शेतकºयांनी अडत्यांकडे शेतमाल टाकल्यानंतर लिलावाद्वारे विक्री करण्यात येते.  या मालाचा लिलाव झाल्यानंतर अडत्याकडून शेतकºयांना एक टक्का अडतीची रक्कम कापून चुकारे करण्यात येतात, तर शेतमालाची खरेदी करणारे व्यापारी अडत्यांना सात दिवसांच्या मुदतीत शेतामालाची रक्कम देतात. यावरच बाजार समितीमधील शेतकरी, अडते आणि व्यापाºयांचे व्यवहार चालतात; परंतु मंगरुळपीर बाजार समितीअंतर्गत गेल्या २४ दिवसांत अडत्यांकडून शेतमालाची खरेदी करूनही व्यापाºयांनी त्यांचे चुकारे केले नाहीत, तर अडत्यांनी मात्र शेतकºयांच्या रकमेचे चुकारे केले आहेत. आता पुढील व्यवहारासाठी त्यांच्याकडे रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच व्यापारी चुकारे करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अडते संघटनेच्यावतीने बाजार समिती सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवार २४ डिसेंबर रोजी बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले. या प्रकारामुळे शेतकºयांची नाहक ससेहोलपट होत असून, रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकांवर फवारणी करणे, खत देणे आदि कामांसाठी त्यांना पैशांची अडचण भासणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर