शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मंगरुळपीर बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 16:44 IST

अडते व्यापाºयातील वाद मिटला आणि मंगळवार १ जानेवारीपासून बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर (वाशिम) : व्यापाºयांनी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील अडते संघटनेच्यावतीने सोमवार २१ डिसेंबरपासून शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद ठेवले होते.  त्यामुळे रब्बीच्या हंगामात विविध खर्चांसाठी शेतमाल विकणाºया शेतकºयांची पंचाईत झाली होती. या संदर्भात लोकमतने वृत्ताच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर अखेर अडते व्यापाºयातील वाद मिटला आणि मंगळवार १ जानेवारीपासून बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.  मंगरुळपीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाºया व्यापाºयांनी अडत्यांकडून मालाची उचल केली; परंतु महिनाभरापासून अडत्यांचे पैसेच दिले नाहीत. परिणामी अडत्यांना शेतकºयांसोबत व्यवहार करणे कठीण झाले होते. व्यापाºयांकडे वारंवार मागणी करूनही थकलेली रक्कम देण्यास व्यापाºयांकडून टाळाटाळ होत असल्याने अडते मंडळी अडचणीत सापडली होती. लिलावात विकलेल्या मालाचे चुकारे देण्यासाठी त्यांच्याकडे रक्कमच नसल्याने त्यांची पंचाईत झाली होती. त्यामुळे त्यांनी बाजार समितीमधील खरेदीचे व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात बाजार समितीच्या सचिवांना पत्र देऊन  सोमवार २१ डिसेंबरपासून बाजार समितीमधील व्यवहारही बंद करण्यात आले. त्यामुळे या दिवशी शेतमाल विकण्यासाठी आलेल्या शेतकºयांना मालाच्या वाहतुकीचा नाहक भुर्दंड सोसावा लागला. या संदर्भात लोकमतने वृत्ताच्या माध्यमातून पाठपुरावा करीत बाजार समिती प्रशासनाचे आणि पदाधिकाºयांचे लक्ष वेधत शेतकºयांची समस्या उजागर केली. त्याची बाजार समिती प्रशासनाने त्याची दखल घेत अडते आणि व्यापाºयादरम्यानचा चुकाºयावरून असलेला वाद सोमवारी मिटविला आणि मंगळवार १ जानेवारी २०१९ पासून येथील खरेदीविक्र ीचे व्यवहार पूर्ववत करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर