शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाशिम जिल्ह्यात ‘महाराजस्व अभियान’ थंडावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 13:58 IST

वाशिम : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जाते. यामाध्यमातून सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, जिल्ह्यात गेल्या ६ महिण्यांपासून या अभियानाचे कामकाज मंदावले असून प्रचार-प्रसारालाही प्रशासनाकडून ‘कोलदांडा’ मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठळक मुद्दे सर्वसामान्यांची कामे प्रलंबित प्रचार-प्रसाराला कोलदांडा

वाशिम : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जाते. यामाध्यमातून सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, जिल्ह्यात गेल्या ६ महिण्यांपासून या अभियानाचे कामकाज मंदावले असून प्रचार-प्रसारालाही प्रशासनाकडून ‘कोलदांडा’ मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराजस्व अभियानास जिल्ह्यात १ आॅगस्ट २०१५ पासून सुरूवात झाली असून ३१ जुलै २०१८ पर्यंत याअंतर्गत प्रशासनाने कुठली कामे करायची आहेत, यासंदभार्तील निर्देश शासनाने पारीत केले आहेत. त्यानुसार, जिल्हा, तालुका, गावाच्या भूसंपत्तीचे अचूक व्यवस्थापन व नियमन करण्यासाठी शिवारफेरीचे आयोजन करणे, गटनिहाय पोट खराब क्षेत्र सर्वेक्षण नोंदी घेणे, पोत सुधारलेल्या गटांच्या जमिनींचे सर्वेक्षण करणे व नोंदी घेणे, सिंचीत क्षेत्राचे सर्वेक्षण, पिके व फळबागांच्या वस्तूनिष्ठ नोंदी घेणे, पाणीपुरवठा साधनांच्या नोंदी घेणे, नदी-नाले-ओढ्यांवर झालेल्या अतिक्रमणाची माहिती संकलित करणे यासह इतरही विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. असे असताना गेल्या ६ महिन्यांपासून यातील कुठलेच काम व्यवस्थितरित्या होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. 

 

काही महिन्यांपासून निश्चितपणे महाराजस्व अभियानाचे कामकाज जिल्ह्यात थंडावले आहे. मात्र, जानेवारी महिन्यापासून या अभियानाला गती दिली जाईल. यासंदर्भात महसूल यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांनाही सक्त निर्देश दिले जातील.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र