शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

लोकमतचा प्रभाव : अखेर एकांब्याची जिल्हा परिषद शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:17 IST

लोकमतने २२ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर ही शाळा २८ आॅगस्ट रोजी पुन्हा सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देशाळेत १४ विद्यार्थी असतानाही कमी पटसंख्येच्या नावाखाली ही शाळा बंद करण्यात आली होती.या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधले.त्याची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाने ही शाळा २८ आॅगस्ट रोजी सुरू केली.

कमी पटसंख्येच्या नावाखाली केली होती बंदलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील एकांबा येथील १४ विद्यार्थी असलेली जि.प. शाळा कमी पटसंख्या असल्याचे कारणसमोर करून बंद करण्यात आली होती. या संदर्भात लोकमतने २२ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर ही शाळा २८ आॅगस्ट रोजी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असून, पालकवर्गात समाधानाचे वातावरण आहे.कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सामाजिकरणावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन नजिकच्या शाळांत करण्याचे शासनाचे निर्देश होते. या अंतर्गत १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच बंद करणे आवश्यक होते; परंतु मंगरुळपीर तालुक्यातील एकांबा येथील शाळेत १४ विद्यार्थी असतानाही कमी पटसंख्येच्या नावाखाली ही शाळा बंद करण्यात आली होती. त्यातच या विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजनही करण्यात आले नव्हते. त्यामुळे या शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे शाळाबाह्य होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाने ही शाळा २८ आॅगस्ट रोजी सुरू केली. त्यामुळे येथील आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान आता टळणार आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा