शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

 लोकमत इफेक्ट : अडोळी येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 13:53 IST

वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार भारद्वाज यांनी सरपंच,  सचिवांना सूचना देताच रस्ता कामाला सुरूवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बुध्द विहार या दरम्यानच्या रस्त्यावर पाणी व चिखल असल्याने ये-जा करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत असल्यासंदर्भात ९ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार भारद्वाज यांनी सरपंच,  सचिवांना सूचना देताच रस्ता कामाला सुरूवात झाली.पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अडोळी गावात मुलभूत सुविधांचा बोजवारा उडत आहे. गावाचा विकास साधण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार निधी पुरविला जातो. तसेच अन्य शासकीय योजनांतून निधी मिळतो. परंतू, अडोळी येथील समस्यांवर नजर टाकली असता, शासनाचा निधी गावात पोहचतो की नाही, असा प्रश्न  गावकºयांनी उपस्थित केला. गावातील मुख्य रस्त्यावर चिखल व पाणी साचले आहे. रस्त्यावरून चालायचे झाल्यास मोठी कसरत करावी लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बुध्द विहार या दरम्यानचा  हा रस्ता गावाचा प्रमुख असुन मुलांना शाळेत जाण्याचा एकमेव मार्ग आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अगदी प्रवेशद्वाराजवळच पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यासंदर्भात लोकमतने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ठाणेदार भारद्वाज यांनी अडोळी गाव गाठून सरपंच व ग्रामसेवकांना रस्ता कामासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार काम सुरु झाले आहे, अशी माहिती निवेदनकर्ते तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत