शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शाळांमधील लोकसभा निवडणूकीचे मतदान केंद्र तंबाखुमुक्त असावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 16:11 IST

वाशिम : महाराष्ट्र शासनाने सर्व शाळा आधीच तंबाखुमुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र शासनाने सर्व शाळा आधीच तंबाखुमुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी लोकसभा निवडणूक काळातही व्हावी, यासाठी शाळांमधील मतदान केंद्र तंबाखुमुक्त ठेवण्याकरिता शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तंबाखु नियंत्रण समितीकडून करण्यात आले आहे. ‘सोशल मिडिया’तून याबाबत युद्धस्तरावर प्रचार-प्रसार सुरू असल्याचे दिसून येत आहे.होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १० मार्चपासून सर्वत्र लागू झाली असून लवकरच प्रत्यक्ष निवडणूकही होणार आहे. तथापि, नियमानुसार सर्व ठिकाणचे मतदान केंद्र तंबाखुमुक्त असणे आवश्यक आहे. कुठल्यातरी शाळेतच असणाºया या मतदान केंद्रांवर ‘तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच धूम्रपान क्षेत्र निषेध’ असे फलक लावण्यात यावे, मतदान केंद्राच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्री व साठवणूक करण्यास सक्त मनाई असल्याचा फलक व ‘तंबाखुमुक्त शाळा फलक’ लावावेत, मतदान केंद्रांवर शिक्षकांशिवाय इतरही प्रशासकीय विभागाचे कर्मचारी, निवडणूक अधिकारी काम करणार आहेत. त्यांना यामाध्यमातून तंबाखुपासून अलिप्त राहण्याची प्रेरणा मिळण्यासोबतच मतदारांमध्येही जनजागृती होणार आहे. यासाठी लोकसभा निवडणूकीपूर्वी शिक्षकांनी आपापल्या शाळांमध्ये तंबाखुमुक्त शाळा फलक, व्यसनमुक्तीची घोषवाक्ये, पोस्टर लावावी, असे आवाहन तंबाखु नियंत्रण समितीकडून केले जात आहे.

टॅग्स :washimवाशिम