शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

रिसोड येथे आधारकार्डसाठी रांगा; नागरिकांची गैरसोय    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 18:13 IST

रिसोड (वाशिम) : आधार कार्ड नोंदणीसाठी अत्यल्प केंद्र असल्याने नोंदणीसाठी रिसोड येथील पोस्ट आॅफिससमोर सकाळपासूनच रांगा लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : आधार कार्ड नोंदणीसाठी अत्यल्प केंद्र असल्याने नोंदणीसाठी रिसोड येथील पोस्ट आॅफिससमोर सकाळपासूनच रांगा लागत आहेत. दरम्यान, यासंदर्भात भाजपाच्या पदाधिकाºयांनी निवासी उपजिल्हाधिकाºयांशी ३१ जानेवारीला चर्चा केली असून, त्यानुसार येथे दोन ते तीन अतिरिक्त केंद्र मिळण्याची चिन्हे आहेत.रिसोड येथे एकाच ठिकाणी पोस्ट आॅफिस कार्यालयात आधार कार्ड  नोंदणी व दुरुस्तीचे केंद्र सुरू आहे. येथे सकाळी ६ वाजेपासूनच नविन आधार कार्ड किंवा अधार कार्ड दुरूस्तीकरीता रांगा लागत आहे. रिसोड पोस्ट विभागामध्ये दररोज फक्त १५ व्यक्तीचेच आधार कार्ड संदर्भात कामकाज करण्यात येते. याबाबत या कार्यालयासमोर सुचना फलकही लावण्यात आले. विविध शासकीय, निमशासकीय कामकाजासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे आधार नोंदणीसाठी रिसोड येथे सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागत आहेत. ही गैरसोय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी ३१ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी चर्चा केली. आधार कार्ड केंद्र वाढवून देण्याची मागणी यावेळी ठाकूर यांनी हिंगे यांच्याकडे केली. केवळ एकच केंद्र असल्यामुळे नागरिकांची आधार नोंदणीबाबत कशी गैरसोय होत आहे, ही बाब यावेळी निदर्शनात आणून दिली. याबाबत संबंधितांकडून योग्य ती माहिती घेऊन रिसोड तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीदेखील आधार नोंदणी केंद्राची संख्या वाढवून देण्याची कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही हिंगे यांनी ठाकूर यांना दिली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडAdhar Cardआधार कार्ड