शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रोहणा येथील कोल्हापूरी बंधारा नादुरूस्त; शेतात घुसले पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 15:10 IST

साखरडोह (वाशिम)  - येथून जवळच असलेल्या रोहणा येथील कोल्हापुरी बंधारा नादुरूस्त असल्याने शेतात पाणी घुसले आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरडोह (वाशिम)  - येथून जवळच असलेल्या रोहणा येथील कोल्हापुरी बंधारा नादुरूस्त असल्याने शेतात पाणी घुसले आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली.शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून रोहणा येथे कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयाची नियमित देखभाल, दुरूस्ती नसल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ होत आहे. पुरात वाहून आलेली झाडेझुडपे बंधाºयाच्या गेटजवळ अडकली आहेत. पाणी अडविण्यासाठी लावण्यात आलेले गेट अद्याप काढण्यात आले नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी लगतच्या शेतात येते. पावसाळा संपला की नदीचे पाणी वाहुन न जाता त्या ठिकाणी थांबावे यासाठी रोहणा येथील बंधाºयाला गेट आहेत. सदर गेट काढणे किंवा बसविणे या बाबीकडे कर्मचाºयांचे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यापासून बसविण्यात आलेले गेट काढले नसल्याने पुराचे पाणीसुध्दा शेतामध्ये घुसते. संबंंिधत विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमDamधरण