शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

खरीप हंगामातील पिकांची वाढ समाधानकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:06 IST

वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पूर्णत: निकाली निघण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांची वाढ देखील अपेक्षित प्रमाणात होत आहे.

ठळक मुद्देपाऊसही अधूनमधून अपेक्षित प्रमाणात हजेरी लावत असल्याने पिकांची वाढ समाधानकारक होत आहे. त्यामुळे भरघोस पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पूर्णत: निकाली निघण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांची वाढ देखील अपेक्षित प्रमाणात होत आहे. खरीपासाठी पोषक वातावरण असल्याने किमान यंदातरी भरघोस उत्पादन हाती येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.गतवर्षी पर्जन्यमान घटल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून विशेष उत्पन्न घेता आले नाही. सोबतच २०१७ च्या रब्बी हंगामात उद्भवलेल्या विविध स्वरूपातील अडथळ्यांमुळे शेतकरी पुरते हतबल झाले. यंदा मात्र सुरूवातीपासूनच पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले असून पाऊसही अधूनमधून अपेक्षित प्रमाणात हजेरी लावत असल्याने पिकांची वाढ समाधानकारक होत आहे. त्यामुळे भरघोस पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे.  कृषी सेवा केंद्रांवर वाढली गर्दी!पिकांना गरजेपुरता तथा वेळेवर पाऊस होत असल्याने खरीपातील पिकांची वाढ अपेक्षित प्रमाणात होत आहे. यासोबतच पिकांमध्ये तन देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याचा नाश करण्यासाठी शेतकऱ्यांकडून रासायनिक औषध फवारणीचे काम सुरू झाले आहे. सदर औषधी खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती