शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

खरीप हंगामातील पिकांची वाढ समाधानकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:06 IST

वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पूर्णत: निकाली निघण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांची वाढ देखील अपेक्षित प्रमाणात होत आहे.

ठळक मुद्देपाऊसही अधूनमधून अपेक्षित प्रमाणात हजेरी लावत असल्याने पिकांची वाढ समाधानकारक होत आहे. त्यामुळे भरघोस पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पूर्णत: निकाली निघण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांची वाढ देखील अपेक्षित प्रमाणात होत आहे. खरीपासाठी पोषक वातावरण असल्याने किमान यंदातरी भरघोस उत्पादन हाती येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.गतवर्षी पर्जन्यमान घटल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून विशेष उत्पन्न घेता आले नाही. सोबतच २०१७ च्या रब्बी हंगामात उद्भवलेल्या विविध स्वरूपातील अडथळ्यांमुळे शेतकरी पुरते हतबल झाले. यंदा मात्र सुरूवातीपासूनच पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले असून पाऊसही अधूनमधून अपेक्षित प्रमाणात हजेरी लावत असल्याने पिकांची वाढ समाधानकारक होत आहे. त्यामुळे भरघोस पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे.  कृषी सेवा केंद्रांवर वाढली गर्दी!पिकांना गरजेपुरता तथा वेळेवर पाऊस होत असल्याने खरीपातील पिकांची वाढ अपेक्षित प्रमाणात होत आहे. यासोबतच पिकांमध्ये तन देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याचा नाश करण्यासाठी शेतकऱ्यांकडून रासायनिक औषध फवारणीचे काम सुरू झाले आहे. सदर औषधी खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती