शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:36 IST

शेतातील विहिरीत पोहायला गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा-मुर्तीजापूर रस्त्यावर असलेल्या शेतातील विहिरीत पोहायला गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवार, १० फेब्रूवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, कारंजा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात वास्तव्यास असलेला आकाश प्रकाश चौकसे हा युवक त्याच्या काही मित्रासोबत कारंजा-मुर्तीजापूर रस्त्यावर असलेल्या शेतातील विहिरीत पोहायला गेला होता. यादरम्यान तो पाण्यात खोलवर बुडाला.घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन संस्थेचे विजय भिसे, श्याम सवाई, विजय गागरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आकाशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून कारंजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :Karanjaकारंजाwashimवाशिम