शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार धडकले रिसोड तहसिल कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:52 IST

शेतकºयांच्या प्रश्नावरून माजी आमदार विजयराव जाधव यांनी रिसोड तहसिल कार्यालय गाठत तहसिलदारांशी चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत प्रलंबित अर्थसहाय्य, पीककर्ज देण्यास टाळाटाळ, आधार केंद्रांचा अभाव, विविध दाखल्यांसाठी सेतू केंद्रांवर लुट आदी शेतकºयांच्या प्रश्नावरून माजी आमदार विजयराव जाधव यांनी रिसोड तहसिल कार्यालय गाठत तहसिलदारांशी चर्चा केली. शेतकºयांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना तहसिलदार आर.यू. सुरडकर यांना केल्या.प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत बºयाच शेतकºयांना प्रथम हप्ता मिळाला नाही, तालुक्यात आधार केंद्र सुरू करणे, सेतू केंद्रांवर विविध दाखल्यासाठी जादा फी आकारणे, पिक कर्ज मिळवण्यासाठी बँक कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत अशा समस्या शेतकºयांनी मांडल्या होत्या. या पृष्ठभूमीवर शिपिंग कॉपोर्रेशन आॅफ इंडियाचे संचालक तथा माजी आमदार विजयराव जाधव यांनी तहसील कार्यालय येथे तहसीलदार आर. यु. सुरडकर यांच्याशी चर्चा केली. सुरडकर यांनी  सांगितले की २५ तारखेपर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत ज्या शेतकºयांना प्रथम हप्ता मिळाला नाही, त्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय येथे लावण्यात येतील. यामध्ये काही त्रुटी असल्यास माझ्याकडे अर्ज करावे.  तालुक्यात चार आधार केंद्राची मागणी केली असून लवकरच आधार केंद्र मिळतील. सेतू केंद्रांमध्ये विविध दाखले यासंबंधी फीचा तक्ता आहे. ग्राहकाने तेवढीच फी देऊन पावती घ्यावी. ज्यादा पैसे घेतल्यास तक्रार करावी, तातडीने संबंधित सेतू केंद्र व्यवस्थापकावर कारवाई करू, अशी ग्वाही सुरडकर यांनी दिली. यावेळी विजयराव जाधव यांच्यासोबत तालुकाध्यक्ष प्रशांत देशमुख, अमोल नरवाडे, जयंत वसमतकर, संतोष  मवाळ, विष्णू खाडे , श्रीकांत संत, दिगंबर जाधव, सुनील धूत, गोपाल जाधव, दीपक गिराम, मोहन शिंदे, केशव बाजड, रणजीत साबळे, भारत गुंजकर, प्रशिक जुमडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड