शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सिंचन विहिरी, शेततळे धारकांच्या शेतीत होणार फळबाग लागवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:29 IST

प्रकल्प सादर करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादक संचालकांनी २० आॅगस्ट रोजीच्या पत्रान्वये दिल्या आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज्यशासनाचा कृषी विभाग फळबागांचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने ज्या भागांत रोहयो अंतर्गतच्या विहिरी आणि मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्या भागांतील लाभार्थींना फळबाग लागवडीस प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या संदर्भात कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन संचालकांनी तालुकानिहाय प्रकल्प सादर करण्याच्या सुचना सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना २० आॅगस्ट रोजी पत्र पाठवून दिल्या आहेत.राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली २२ आॅगस्ट रोजी राज्यातील फळबाग लागवडीच्या आढावा घेण्याबाबत सभा पार पडली. ज्या भागांत रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी आणि मागेल त्याला शेततळे योजनेतील शेततळ्यांची कामे पूर्ण केली आहेत. त्या शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश त्या सभेत देण्यात आले. यासाठी सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी फळबाग लागवडीसाठी तालुकानिहाय प्रकल्प सादर करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादक संचालकांनी २० आॅगस्ट रोजीच्या पत्रान्वये दिल्या आहेत. ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत होणार लागवडराज्याच्या कृषी मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मागेल त्याला शेततळे अंतर्गत शेततळे पूर्ण करणाºया, तसेच रोहयो अंतर्गत सिंचन विहिरी पूर्ण करणाºया शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित केल्यानंतर त्यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येणार असून, प्रस्ताव देणाºया शेतकºयाच्या शेतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड कृषी विभागाच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती