शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

पाचवी व आठवी वर्ग जोडल्याच्या प्रक्रियेची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 15:15 IST

कुठलीही अट न पाळता सरसकट इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्यात आल्यामुळे खाजगी शाळांवरील शिक्षक बांधवांच्या सेवांवर आरिष्टय आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात इयत्ता ५ वी ते ८ वीचे वर्ग जोडण्यात आले आहेत. ही प्रक्रिया नियमानुसार पार पडली की नाही, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) ५ डिसेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे दिले असून, याचा अहवाल येत्या १२ डिसेंबरपर्यंत सादर करण्याची सुचनाही केली आहे.अमरावती विभागातील जिल्हा परिषद शाळांना अंतराची कुठलीही अट न पाळता सरसकट इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्यात आल्यामुळे खाजगी शाळांवरील शिक्षक बांधवांच्या सेवांवर आरिष्टय आले असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्ग ५ व ८ मध्ये केवळ ५-७ विद्यार्थी असतानाही तसेच गणित व शिक्षक तसेच प्रयोगशाळा व्यवस्था नसतानाही वर्ग सुरु आहेत. परिणामी गरीब व बहुजन विद्यार्थ्यावर त्याच्या शैक्षणीक गुणवत्तेवर परिणाम होत आहे, अशी तक्रार शिक्षक संघाच्या अमरावती विभागाचे संस्थापक शेखर भोयर यांनी १९ सप्टेंबर आणि ११ आॅक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करतानाच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेत विभागातील पाचही जिल्हा परिषदांच्या सीईओंना या संदर्भात पत्र पाठवून या प्रकारची चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ७ दिवसांत अर्थात १२ डिसेंबरपर्यंत विभागीय आयुक्तालयाकडे सादर करण्याची सुचनाही केली आहे.   विभागीय आयुक्तांच्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सुचना केल्या आहेत. तथापि, वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्याची प्रक्रियाच पार पाडण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याचा प्रश्नच आमच्यासाठी उद्भवत नाही. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.-गजाननराव डाबेरावप्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र