शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ;  वाशिमात आक्रोश मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:48 IST

सामाजिक संघटनांनी ७ फेब्रुवारी रोजी वाशिम शहरातून भव्य आक्रोश मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात काही अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून, काही मुलींचा शोध अद्याप लागला नसल्याने पोलीस प्रशासनाविरूद्ध ताशेरे ओढत सामाजिक संघटनांनी ७ फेब्रुवारी रोजी वाशिम शहरातून भव्य आक्रोश मोर्चा काढला. बेपत्ता मुलींचा शोध तातडीने लावण्याची मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.वाशिम शहर व जिल्ह्यात अलिकडच्या काळात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही मुलींचा शोध लागला तर काही मुली अजूनही बेपत्ता आहेत. वाशिम शहरातील लाखाळा भागातील एक १५ वर्षीय मुलीचे १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अपहरण करण्यात आले. यासंदर्भात वाशिम शहर पोलीस स्टेशनला तक्रारही देण्यात आली. अत्यंत संवेदनशील व चिंताजनक असणाºया या प्रकरणाचा शोध अद्याप लागला नसल्याने पोलीस प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप शेतकरी संघर्ष संघटनेच्या महिला आघाडीसह मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, छावा क्रांतीवीर सेना आदी सामाजिक संघटनांनी केला. या घटनांकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी स्थानिक शिवाजी चौकातून आक्रोश मोर्चाला सुरूवात झाली. पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, सिव्हिल लाईन मार्गे हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे शाळकरी मुले, मुली अक्षरशा: दहशतीखाली वावरत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसेच बेपत्ता मुलीचा शोध लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली. यावेळी शेतकरी संघर्ष संघटना, महिला आघाडी, मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, छावा क्रांतीवीर सेना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थिनी, महिला, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन