शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक - डॉ. सुनिता लाहोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:23 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद.

वाशिम : कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी सर्वत्र आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. यासाठी कोणता आहार फायदेशीर आहे आणि कोणता आहार टाळावा यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद.

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?- कोरोना विषाणू संसर्गापासून सावधगिरी म्हणुन  प्रत्येकाने योग्य तो सर्व प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहेच. परंतु त्यासोबतच प्रत्येकाने स्वत:ची आंतरीक शक्ती व रोगप्रतिकार शक्ती वाढविणे व ती सातत्याने टिकवुन ठेवणे ही काळाची गरज आहे.

- रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणता आहार घ्यावा ?रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दैनिक आहारात प्रामुख्याने प्रथिनांचा (वनस्पती प्रथीने) उपयोग होणे अतिशय आवश्यक आहे. शरिरास उर्जा प्रदान करणे, शरिर बांधणीचे कार्य करणे, शरीराची झीज भरुन काढणे, विविध रोगांस शरीरास इजा पोहोचविण्यासपासुन प्रतिबंध करणे आदी. आहारामध्ये भरपुर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वरणाच्या स्वरुपात मोड आलेल्या उसळी नास्त्यामध्ये इडली सांबार, ढोकळा, डोसा, धिरडे, थालीपिठ, सुकामेवा, बदाम पाण्यात भिजवुन अशा प्रकारे आहारात समावेश करता येईल.

- कोणती फळे सेवन करावी ? क जीवनसत्व असणाºया फळांचे सेवन करावे. संत्रा, मोसंबी आदी फळांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. 

- कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे ?बाहेरचे खाद्यपदार्थ सेवन करणे टाळावे, डिलेव्हरी बॉयकडून खाद्यपदार्थ मागविणे टाळावे, फास्ट फूड, उघड्यावर शिजवलेले पदार्थ सेवन करू नये.

- हायड्रेशन कसे ‘मेनटेन’ ठेवावे ?- दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे, साधारणत: ३ ते ४ लिटर तसेच दुपारच्या वेळी घरगुती शरबते, जसे निंबु, शरबत, मठठा आदि उपयोग करता येईल. सोबतच रसाळ फळे जसे, टरबुज,  खरबुज, संत्रा मोसंबी, द्राक्षे, आदी उपयोगात आणता येईल. या सर्व गोष्टीमुळे शरीराची पाण्याची गरज तर भागतेच सोबतच  आपल्या शरीरास व जीवनसत्व व खनिज पदार्थही मिळतात. त्यामुळे शरीराचे हायड्रेशन मेनटेन ठेवण्यात मदत होते.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याinterviewमुलाखत