शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

जलसंधारणाची विकास कामे झाल्यास गाव समुध्द होईल

By admin | Updated: February 28, 2015 00:50 IST

कारंजा तालुक्यात ग्रामगीता संत्सग प्रवचनातून गावक-यांना मार्गदर्शन.

कारंजा लाड (वाशिम): गाव विकासाबरोबर शेती विकासाची कामे झाल्यास गाव समुध्द होइल त्याकरीता गावकयांनी आदर्श गाव योजनेत लोकसहभागाने पुढाकार घेउन गावात जलसंधारणाची विकास कामे करावी. त्यामुळे गाव समुध्द होईल असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे आजिवन प्रचारक ह.भ.प रामधन महाराज यांनी केले. येथे २३ फेब्रुवारीला ग्रामगीता संत्सग कार्यक्रमात गावकर्‍यांना मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती कृषी विभाग पुणे यांच्या वतीने निवड झालेल्या वाशिम जिल्हय़ातील धोत्रा जहॉगीर येथे जलसंधारणाच्या कामांबरोबर गाव विकास कामात गावकर्‍यांनीही सहभागी व्हावे. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्दशाने येथे ग्रामगीता सत्संग कार्यक्रमाचे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलतांना रामधन महाराज ग्रामगीतेचे प्रमाण देत म्हणाले की, गाव हा विश्‍वाचा नकाशा गावावरूनी देश्याची परीक्षा गावची भंगता अवदसा येईल देशा या प्रमाणे गावाचा विकास झाल्यास देशाचा विकास शक्य आहे. गाव समुध्द करण्याची संधी या योजनेच्या माध्यमातुन गावकर्‍यांना मिळाली आहे. त्या दुष्टीने गाभा व बिगर गाभाची कामे होणार आहे. यातुनच गावातील जलपातळी वाढवून श्रमता वाढवून गावातील सिंचन श्रेत्रात वाढ होईल याकरीता शासन स्तराहुन निधी उपलब्द होणार आहे. पण तो निधी आपला समजुन त्या करीता लोकसभाग दिल्यास काम दर्जदार होउन गावात एकीच्या बळाने गाव प्रगती पथावर जाईल याकरीता गावकर्‍यांनी सहभाग दयाव असे आवाहन रामधन महाराज यांनी केले.