शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तहसीलदार कार्यालयासमोर नुकसानग्रस्त नागरिकांचे साखळी उपोषण

By संतोष वानखडे | Updated: November 20, 2023 17:54 IST

अतिवृष्टीमुळे घराची पडझड व अन्नधान्याच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, याकरिता नुकसानग्रस्तांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण.

संतोष वानखडे,लोकमत न्यूज नेटवर्क,वाशिम : मानोरा तालुक्यातील भुली येथील अतिवृष्टीमुळे घराची पडझड व अन्नधान्याच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, याकरिता २० नोव्हेंबरपासून नुकसानग्रस्तांनी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले.

नुकसान भरपाईसाठी नियमाला बगल देऊन कोणत्याही प्रकारचा पंचनामा न करता मर्जीनुसार बोगस लाभार्थी यांना आर्थिक लाभ देऊन शासनाच्या निधीमध्ये अफरातफर केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. नुकसानग्रस्तांना भरपाई दिल्याच्या लाभार्थी यादीची चौकशी व्हावी, या मागणीसाठी यापूर्वी नागरिकांनी तहसील कार्यालय व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

परंतु, प्रशासनाने दखल न घेतल्याने २० नोव्हेंबरपासून तहसील कार्यालय येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, दोषींविरूद्ध कडक कारवाई करावी आणि बोगस लाभार्थी वगळावेत, अशी मागणी करण्यात आली.शिवाय  नागरिकामध्ये संतापाचे वातावरण दिसुन येत आहे.

टॅग्स :washimवाशिमStrikeसंप