शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

हजारो बेघर कुटूंबांना घरकुलांची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:36 IST

प्रशासकीय उदासिनतेमुळे या योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले असून पात्र लाभार्थींमध्ये या योजनेप्रती संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे गोरगरिब लाभार्थींकरिता रमाई आवास योजनेची आखणी करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १० हजारांपेक्षा अधिक घरकुल मंजूर आहेत. घरकुल मंजूर होऊनही संबंधित लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ मिळणे अशक्य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाशिम : रोजमजूरी करून आपला व कुटूुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरिब तथा मागासलेल्या व बेघर कुटुंबांनाही हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने शासनाने रमाई आवास घरकुल योजना अंमलात आणली. मात्र, प्रशासकीय उदासिनतेमुळे या योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले असून पात्र लाभार्थींमध्ये या योजनेप्रती संभ्रम निर्माण झाला आहे.‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित ग्रामीण भागातील बेघर तथा घरे मोडकळीस आलेल्या गोरगरिब लाभार्थींकरिता रमाई आवास योजनेची आखणी करण्यात आलेली आहे. याअंतर्गत प्रत्येक घरासाठी १ लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान, या योजनेंतर्गत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १० हजारांपेक्षा अधिक घरकुल मंजूर आहेत. याअंतर्गत ग्रामीण भागातील पात्र लाभार्थींची संपूर्ण माहिती प्रपत्र ‘ड’मध्ये भरून तसा अहवाल पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक पंचायत समित्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर होऊनही संबंधित लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ मिळणे अशक्य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना